बातमीमध्ये ‘बात’ आणि ‘मी’ कदापि शिरू देता कामा नये, असे पत्रकारांच्या नव्या पिढ्याना सतत बजावणारे आणि अस्तंगत होत चाललेल्या ‘लिहित्या’ संपादकांच्या परंपरेतील ‘शहनशहा’असलेले ‘नवाकाळ’ चे संपादक निळूभाऊ खाडिलकर हे आज काळाच्या पडद्याआड गेले। त्यांना भावपूर्ण आदरांजली। ….! (निळूभाऊंना अखेरचा निरोप देताना […]

मराठी वर्तमानपत्रा चा एक काळ गाजवणारे आणि खास करून आपल्या अग्रलेखाचे बादशाह म्हणून ओळखणारे आणि सामाजिक चळवळीत स्वतः प्रॅक्टिकल सोशालिजिझम ची भूमिकेची मांडणी करणारे नावकाळ या प्रसिध्द वर्तमान पत्राचे संपादक जेष्ठ पत्रकार दि नीलकंठ खाडिलकर यांचे पहाटे निधन www.ambedkaree.com च्या वतीने […]

वंचित बहुजन आघाडीचे नेते आद प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सतत सतेचा जो संघर्ष सुरू आहे यावर लागणार वेळ हे एक प्रकारचे जनतेची फसवणूक असून केंद्र सरकारचा डाव आहे असे ही म्हणाले यावर सविस्तर लिहिले आहे . मुंबई केंद्रशासित प्रदेश, […]

JNU Scientific Socialism चाप्रवास………! JNU अर्थात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली मध्ये सध्या जे धगधगणार वातावरण सुरू आहे त्याबद्दल अनेक माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, कारणही अगदी तसच आहे 5860 रुपयांमध्ये ज्यांना वर्ष काढता येत होतं त्याना आता तब्बल 49,096 रुपये भरावे […]

गाईचे दूध आणि त्यातून बनणारे तूप अर्थात घी …..! यामध्ये चक्क वारेमाप भेसळ करत लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळणारा व देशी उत्पादन याच्या नावावर स्वदेशी चा धंदा मांडणारा पाखंडी रामदेव बाबा याने नुकतीच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि समतावादी सर्व महामानवाना त्याने […]

STAND WITH JNU शिक्षणापासून नव्या पिढीला वंचीत करण्याविरोधात कोण लढणार ? -लेखक दिवाकर शेजवळ ********************** JNU मध्ये शिकणारी श्वेता पाटील काय सांगतेय…ऐका ! JNU मधे जी Massive फी वाढ झालीये त्या विरोधात तिथले विद्यार्थी प्रॉटेस्ट करत आहेत, आणि काही महाभाग त्या […]

मरण महाग होत आहे- महेंद्र अशोक पंडागळे प्रस्तावना : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या नंतर राज्यात लागलेली राष्ट्रपती राजवट आज पुन्हा एकदा राज्यातल्या रुग्णांच्या मुळावर बसली आहे, “मुख्यमंत्री सहायता निधी बंद झालाय,त्यातून मिळणारी तुटपुंजी रक्कम जी रुग्णांना उशिरा का होईना मिळत होती […]

“सकल ओबीसी समाज” याचा पहिला वर्धापनदिन दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दादर “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय” येथे आयोजित करण्यात आला होता. ‘उत्कृष्ट काम करणाऱ्या सामाजिक संस्था” तसेच सामाजिक चळवळीत सामाजिक कार्यात तळमळीने कार्य करणाऱ्या ओबीसी संघटक तसेच समाज सेवकांना “ओबीसी मित्र पुरस्कार” देऊन […]

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाची गरज ओळखून खेड्यातील समाज बांधवाना शहराकडे चला हा संदेश दिला .पुढे कोकणातील महार समाजातील लोक बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार मुंबईत आले मुंबईत आलेल्या या अकुशल कामगारांना कुठे कपड्यांच्या गिरणीत तर मुंबईतील महानगर पालिकेच्या विविध खात्यात खालच्या दर्जा […]

आजचा दिन विशेष आज तारीख १३ नोव्हेंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह. पर्वती मंदिर सत्याग्रह अमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, […]