वडील एकदा काही कामानिमित्त भोईवाडा कोर्टात गेले होते. एका काउंटरवर मोठी रांग लागलेली. वडील त्या रांगेत उभे होते. काही वेळाने एक प्रकृतीने कृष असलेली एक व्यक्ती रांगेत शेवटी उभी राहिली. त्या व्यक्तीच्या हातात काही तरी कागद पत्रे होती. ऊन भरपूर होते. […]

भीमा कोरेगाव मुख्य आरोपीला दिल्लीत पुरस्कार ???? पुरस्कार करणारे कोण आहेत ? दलित वर्गासाठी भरीव काम केल्याने पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या बातमीत लिहिले आहे. दिल्ली येथील भारतीय बौद्ध संघ नावाच्या संघटनेने पुरस्कार जाहीर केला आहे त्या संबंधित बातमी इंडियन एक्सप्रेस ने आपले […]

चिपळूण येथे तालुका समितीचे अभिवादन वर्तमान परिस्थितीत देशशतील सविधान वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत येत आहे ..याचे कारण राज्यकर्त्यांकडून सविधानांची योग्य अमलबजावणी होत नाहीय.यातूनच सविधानावर विविध प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले होत आहेत .हे आपण थांबले पाहिजे .या साठीं संविधान प्रेमी जनतेने देशांच्या […]

अभिवादन प्रज्ञासूर्याला……! कल्याण येथील सम्राट अशोक तरुण मंडळाने केले अन्नदान कल्याण पश्चिमेतील सम्राट अशोक तरुण मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.देशातील बहुनसंख्य रेल्वे या याच स्थानाकाशी जोडल्या गेल्याने कल्याण ला वेगळे महत्त्वाचे स्थान आहे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील सर्व आंबेडकरी अनुयायांनी […]

●●●●●●●●●●●●● भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील धर्मनिरपेक्षता म्हणजे काही नास्तिकता नव्हे. तसेच…. वैयक्तिक जीवनात आचरण्याची ती प्रणालीही नव्हे. सरकार कोणाचेही असो, त्याचा स्वतःचा कुठलाही धर्म असणार नाही, एवढाच त्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. थोडक्यात, संविधानातील धर्मनिरपेक्षता हा लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्त्यांसाठीचा […]

आंबेडकरी चळवळीतील लढवय्या जेष्ठ पँथर आणि शहीद भागवत जाधव व आंबेडकरी चळवळीतील क्रियाशील नेते आद सुमेध जाधव यांचे जेष्ठ बंधू दि एस. आर. जाधव, (हसोळकर )डोंबिवली पूर्व यांचे आज दिनांक 07/12/2019 रोजी पहाटे 4 वाजता निधन झाले, त्यांचा अंत्यविधी दुपारी 1वाजता […]

प्रज्ञासुर्य बाबासाहेब, आज तुमच्याशी बोलताना खूपच गहिवरून येतंय. खरंतर शब्दच ओठातून फुटत नाही, सुरुवात कुठुन करावी,कशी करावी हाच प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. या डोळ्यांनांही विश्वास बसेना की, मी तुमच्याशी बोलतोय. कोट्यवधी लोकांच काळीज असणा-या बाबासाहेबांशी बोलण्यापूर्वीच डोळ्यातील अश्रूंचा बांध हळूहळू फुटू […]

मुंबई – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो भीम अनुयायायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना मुंबई महापालिकेकडून सोयी सुविधा पुरवल्या जातात. त्यासाठी केल्या जाणार्या तयारीचा आढावा महापौरांकडून घेतला जातो. मात्र महापौरांना या […]

काळाच्या मर्यादांना न जुमानणारे क्रांतिकारक : महात्मा फुले ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com महात्मा फुले यांचा आज स्मृती दिन। प्रत्येक महापुरुषाला काळाची मर्यादा असते हे खरेच आहे। पण त्या मर्यादेमुळे फुले हे वर्णव्यवस्थावादी हिंदू धर्माला पर्याय देऊ शकले नाहीत, हे काही […]

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले- भारतीय सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत क्रांतिसूर्य महामानव राष्ट्रपिता. भारतीय जातीय समाजव्यवस्था आणि धार्मिक प्रमाण्यवादाच्या विरोध प्रमुख वैचारिक क्रांती करत शिक्षण, स्त्रियांना,शूद्रांना व अतिशूद्रांना मुक्तीचा मार्ग देणारे आद्य समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. अज्ञान हेच मागासलेल्या समाजाचे कारण आहे आणि […]