सुगंधाई फाऊंडेशन आयोजित व अस्मिता सहकार्याने भारतीय संविधान गौरवदिन सोहळा आणि महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन अभिवादन…! कार्यक्रम : ३.३० ते ४.०० : सर्व महामानवांना अभिवादन आणि प्रास्ताविक ४.०० ते ६.०० :महाविद्यालयीन विध्यार्थी वर्गाला करियर मार्गदर्शन, परदेशी विविध शिक्षणाच्या संध्या व त्यासाठी […]

१) ओबीसी या देशाचे आद्य भूमिपुत्र, पण तोच आज उपेक्षित का? २) ओबीसींचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान काय? ३) ओबीसी हा मुळचा उत्पादक व कारागीर वर्ग, त्याची उत्पन्नाची साधने कोणी हिरावून घेतली? ४) ओबीसी या देशाचे मालक आहेत, पण त्यांना याची […]

सत्ताकारणात संविधानाची पायमल्ली नको.. आधुनिक अखंड भारताचे प्रणेते, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उभ्या आयुष्यात अनेकदा जातीयतेचे चटके, विरोधाभास सहन करावा लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत याची पुर्ण काळजी घेतली आहे’ […]

आंबेडकरी बांधवांनो संविधानदिन राष्र्टध्वजाखाली साजरा व्हावा! ✍दादासाहेब यादव,मुक्तपत्रकार गेल्या काही वर्षांमध्ये शासनाने २६नोव्हेंबंर हा दिवस संविधान गौरवदिन म्हणून जाहीर केला आहे. संविधानदिन आंबेडकरवाद्यांनी साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे.संविधान दिनाचा शासकीय जीआर निघूणही शासकीय पातळीवर तो साजरा करण्याची ऊदासिनता असताना आंबेडकरवाद्यांनी तो […]

संविधान जागर अभियान उद्यापासून भीमजयंतीपर्यंत। केंद्रीय कॅबिनेट सचिवांचा राज्यांना आदेश उद्याचा ‘संविधान दिन’ येत्या 14 एप्रिलपर्यंत संविधान जागर अभियान राबवून साजरा करावा, असे आदेश सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना आणि केंद शासित प्रदेशातील प्रशासकांना केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी गेल्याच महिन्यात […]

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला जानेवारी २६ जानवारी १९५०   पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत  असून हिची हिंदी भाषेत प्रतही […]

Global Buddhist Congregation-2019 Global Buddhist Congregation, 2019 is a Mega Conference with a noble cause of spreading the teachings of mindfulness, compassion and peace of Lord Buddha. It is being organised under the guidance of all India Bhikkhu Sangha, in the […]

बातमीमध्ये ‘बात’ आणि ‘मी’ कदापि शिरू देता कामा नये, असे पत्रकारांच्या नव्या पिढ्याना सतत बजावणारे आणि अस्तंगत होत चाललेल्या ‘लिहित्या’ संपादकांच्या परंपरेतील ‘शहनशहा’असलेले ‘नवाकाळ’ चे संपादक निळूभाऊ खाडिलकर हे आज काळाच्या पडद्याआड गेले। त्यांना भावपूर्ण आदरांजली। ….! (निळूभाऊंना अखेरचा निरोप देताना […]

मराठी वर्तमानपत्रा चा एक काळ गाजवणारे आणि खास करून आपल्या अग्रलेखाचे बादशाह म्हणून ओळखणारे आणि सामाजिक चळवळीत स्वतः प्रॅक्टिकल सोशालिजिझम ची भूमिकेची मांडणी करणारे नावकाळ या प्रसिध्द वर्तमान पत्राचे संपादक जेष्ठ पत्रकार दि नीलकंठ खाडिलकर यांचे पहाटे निधन www.ambedkaree.com च्या वतीने […]

वंचित बहुजन आघाडीचे नेते आद प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सतत सतेचा जो संघर्ष सुरू आहे यावर लागणार वेळ हे एक प्रकारचे जनतेची फसवणूक असून केंद्र सरकारचा डाव आहे असे ही म्हणाले यावर सविस्तर लिहिले आहे . मुंबई केंद्रशासित प्रदेश, […]