राजकीय बदलाचे मारेकरी ? मागील पिढीतील साहित्यिक श्री.म.माटे यांचे ” उपेक्षितांचे अंतरंग ” हे पुस्तक खूप गाजले. याचे कारण माट्यांनी एक नवा विचार मांडला होता. देशाची एका वाक्यात त्यांनी व्याख्या केली होती. ” देश म्हणजे देशातील माणसे ” ही साधी आणि […]
EDITORIAL
window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag(‘js’, new Date()); gtag(‘config’, ‘UA-16306972-2’);
बहुजनवादी बनत आहे आॅटिझमचा बळी? पावसाने मनुष्याचे चांगलेच गर्वहरण केले आहे. आपल्यासारखा सर्व शक्तीमान कोणी नाही असा वृथा व दांभिक अभिमान बाळगणा-या माणसा तू किती क्षुद्र आहेस असेच जणू पावसाला म्हणायचे असेल काय? आज म्हणजे आता १२ वाजून १५ मिनिटांनी तीन […]
मुबई,कल्याण ,उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर मुसळधार पाऊस 26 जुलै 2015 चीच पूरपरिस्थिती बदलापूर पाण्याखालील बदलापूर येथील नागरिकांचे हाल. बदलापूर पश्चिम भारत कॉलेज,हेंन्द्रे वाडी, रमेश नगर ,बदलापूर स्टेशनवर परिसर पाण्याखाली. । आणखी दोन ते तीन सात पाऊस पडला तर अपतकालीन स्थिती. वांगणीत महालक्ष्मी […]
दलित पँथरचा महानायक:राजा ढाले-दिवाकर शेजवळ,जेष्ठ पत्रकार ‘भारतात कोणी व्होल्टेअर जन्माला आला नाही;म्हणून या देशात सामाजिक kraanti होऊ शकली नाही,’असे डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आधीच सांगितले होते। पण इथे व्होल्टेअर जन्माला न येण्याचे कारण तुम्हाला मी आता सांगतो। दुर्गाबाई भागवत कुमारी राहिल्या। […]
आज गुरू पौर्णिमा……! जगाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवत …जगातील अज्ञान दूर करणारे अन ज्ञानाचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्धच खरे गुरू आहेत….गुरू शिष्य परंपरा त्यांनीच सुरू केलीय…..याचे सविस्तर कथन…प्रस्तुत लेखात केलेय ते नवोदित स्फुट लेखिका वृषली पवार यांनी…! इ. स. पूर्व […]
मुंबईच्या इतिहासाचे आणि सुधारणावादी चळवळींचे अभ्यासक असलेल्या सुहास सोनावणे (79) यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. दि.सुहास सोनावणे यांनी दीर्घकाळ विविध वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन केले. त्यांची ‘सत्याग्रही आंबेडकर’, ‘शब्दफुलांची संजीवनी’, ‘ग्रंथकार भीमराव’, ‘शिवराजकोश: एक महाकाव्य’, ‘महाराजांची समाधी’, ‘भवानी तलवारीचा भाग’, बहुआयामी आंबेडकर’, […]
जेष्ठ पत्रकार मा गुणाजी काजीर्डेकर यांचा हा प्रस्तुत लेख हा विश्वपथ दैनिकात प्रकाशित झाला आहे. प्रस्तुत लेखात मांडलेले विचार याच्या शी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही कारण माने यांचा विषयावर आता मत मांडून त्यांना जास्तीतजास्त महत्त्व देण्यासारखे होते त्यांच्या सोबत […]
घाटकोपर रमाबाई नगरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांवर अमानुष, पाशवी गोळीबार करण्यात आला. 10 जण जय भीमचा जयघोष करत शहिद झाले…! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे पोलिस गोळीबारात बलिदान देणाऱ्या शहिद (शहिद भिमसैनिक नावे) १)शहिद-सुखदेव […]
” अॅड.बाळासाहेब आंबेडकर आरएसएस- बीजेपीचे हस्तक असल्याचा तथ्यहीन आणि राजकीय आरोप अमान्य” प्राचार्य म.ना.कांबळे, अध्यक्ष, फुलेआंबेडकर विद्वत सभा वंचित बहुजन आघाडीची स्थापना वंचितांची सत्ता निर्माण करण्यासाठी झाली, परंतू सत्तेसाठी व स्वार्थासाठी आंबेडकरी विचारांशी तडजोड कदापिही केली जाणार नाही ही ठाम भूमिका […]

