दिवसभरात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या घोषणा ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन तसेच नवी मुंबईत सिडकोतर्फे उभारल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील ९० हजार घरांच्या प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केला. कल्याण पश्चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदानावर दुपारी २.३० वाजता झालेल्या कार्यक्रमाला […]
Current Affairs
मा.पंतप्रधनांचे भाषण आणि आर एस एस वाल्यांचा मीडिया कौतुक करतो मोदी मराठीतुन बोलले ……!. मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधानांनी यावं आणि त्या प्रकल्पाचे भूमिपूजन करावे हे अपेक्षित होते कारण कल्याण -डोंबिवलीत – ठाण्यात ज्या प्रकारे हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचे जाळे आहे […]
संभाजी भिडेची सभा लालबाग ऐवजी शिवडी ला सुरू होण्यापूर्वी दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी जोरदारविरोध केला -पोलिसानी कार्यकर्त्याना केली अटक. मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे याची सभा सभागृहात घेतली. शिवप्रतिष्ठान चा कार्यवाह बोलला परवानगीची गरज नाही….। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे […]
NAGPUR: Bharipa Bahujan Mahasangh leader Prakash Ambedkar said here Thursday that he wants an alliance with the Congress for the coming Lok Sabha and Assembly polls, but it will also have to include the AIMIM. Addressing a public rally, the Vanchit […]
रेकॉर्ड ब्रेक गर्दी, आदरणीय ऍड.बाळासाहेबांची सभा आणि प्रचंड जनसमूह ऐतिहासिक नागपूर भूमीत वंचितांचा जमला ऐतिहासिक जनसागर……..! तमाम वंचित समूहाचे नेते आणि “भारिपबमस” चे राष्ट्रीय अध्यक्ष अड बाळासाहेब आंबेडकर यांची रेकोर्डब्रेक सभा……! ये नागपूर की संघभुमी नहीं , हमारी दीक्षाभूमी है, संघीयो […]
विविध संस्था आणि संघटनांनी राबविले चैत्यभूमी परिसर स्वच्छता अभियान…..! दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लाखोचा जनसागर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात जमा होतो त्याच्या व्यवस्थापनाची चोख कामगिरी मुंबई महानगर पालिका करत असते मात्र आपल्या बांधवांच्या येण्याने जो ताण महानगर पालिकेवर पडतो त्याला […]
जगातला एकमेव महामानव होय हे खरे आहे ….भारताच्या इतिहासातील एकमेव महापूष की ज्याच्या कर्तृत्वाने देशाची प्रगती तर झालीच त्यात सामाजिक विकास ,आर्थिक विकास आणि देशाचा धोरणात्मक विकास झाला त्यात आधुनिक विचारसरणी याची भर पडलीच नव्या सामाजिक सुधारणा अमलात आल्या भारतीय समाज […]
शांत चैत्यभूमी अभियान… मुंबई,ता.६.- राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर येथे जगभरातून लाखोंच्या संख्येने डॉ.बाबासाहेबांचे अनुयायी स्वयंशिस्तीने अभिवादनासाठी चैत्यभूमी येथे येत असतात.दरवर्षी ही संख्या वाढतेच आहे.याठिकाणी डॉ.बाबासाहेबांच्या विचारांच्या साहित्याची विक्रमी विक्री होत असते.परंतु चैत्यभूमी आणि सभोवतालच्या परिसरातील कॅसेट, सीडी […]
२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन मिलिंद जाधव १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा देताना २२ प्रतिज्ञादेखील दिल्या होत्या. त्या प्रतिज्ञा रोजच्या जीवनात अमलात आणाव्या महामानव डॉ बाबासाहेब […]
देशभरातील लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीत दाखल….…!

