वंचित बहुजन आघाडी ला मतदान का करावे? १) ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सोशल इंजिनिअरिंग चा फॉर्म्युला आपल्या समोर मांडला. आज पर्यंत ज्या जाती समूह हे केवळ मतदानासाठी उमेदवारांना माहीत होते ते आता छोटे मागास जाती समूह स्वतःचे उमेदवार म्हणून उभे राहू […]

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्राला अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी पाठविलेले उत्तर प्रति राधाकृष्ण विखे पटील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस सप्रेम नमस्कार, आपले दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ चे पत्र सायंकाळी ६.३८ वाजता मिळाले.. ..पत्रा बद्दल आभार . वंचित […]

वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख आद.अड प्रकाश आंबेडकर यांना लिहीलेल्या पत्राला सोशल मीडिया मधून शक्य नितीन यांनी दिले समर्पक उत्तर……! #Sakya_Nitin यांच्या वॉल वरुन. प्रती, श्री. महारुद्र मंगनाळे यांस, आपण ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना उद्देशून लिहिलेले आणि सोशल मीडियात फिरणारे पत्र वाचण्यात […]

ऐतिहासिक गर्दी रेकॉर्ड ब्रेक …..ऐतिहासिक शिव तीर्थ ओसांडले. न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी नवं पेशवाई संपवण्याची दिली शपथ …. भारतावर झालेल्या हल्ला हा पाकिस्तान ने केलेला अमानुष हल्ला…. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार कोण ? वंचित बहुजन आघाडीच्या महासभेत पंतप्रधानांना खा . ओवेसी […]

एक नव्या बदलाची सुरुवात.…! उदया मुंबईत वंचितांचा ऐतिहासिक शिवाजी पार्क वर महामेळावा होत आहे .महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि तमाम बहुजनांचे नेते मा अड प्रकाश आंबेडकर आणि ऐमी चे बॅरिस्टर ओवेशी या मेळाव्याचे नेतृत्व करणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून […]

महात्मा गांधी यांचे नातू डॉ. राजमोहन गांधी म्हणतात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अड प्रकाश आंबेडकरांनी मोदीविरोधकांचे नेतृत्व करावे : ( सरकार नामा मधून सभार ) देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. जात, धर्म, लिंग यावरून काही समाजाला लक्ष्य केले […]

अमितभाऊ सुधाकरराव भुईगळ ! भारीप बहुजन महासंघ युवा शहराध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष ….!एक खडतर राजकीय प्रवास ! साल असेल 1995-96 चे ! सगळीकडे अड बाळासाहेब आंबेडकर नावाचं आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाच वारं सम्पूर्ण महाराष्ट्रात भरघाव वेगानं घोंघावत होतं ! […]

दलित चळवळीची बदनामी का ? नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी दलित चळवळ आणि साहित्यामुळे जातीभेद कायम राहिल्याचे अजब वक्तव्ये करुन चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे तो निंदनीय आहे. साहित्य संमेलना प्रमाणे, नाट्य संमेलन वादग्रस्त ठरवून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गज्वींनी असे […]

आंबेडकरी नेतृत्वाने लाचारी आणि हुजरेगिरीच्या राजकारणाला हद्दपार करायला हवे . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी देशभर करोडोंच्या संख्येने आहेत दिवसांगणिक त्यात लाखोंची भर पडत असते ज्या व्यक्तीने महामानवांचे विचार वाचले ,अभ्यासले की यी व्यक्ती महामवांचा अनुयायी होतो त्याला जातीचे, धर्माचे […]

आज दिनांक १८ फेब्रुवारी १९२७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई विधी मंडळात शपथ विधी. इंग्रजांनी….. त्यांना विधी मंडळात सामावून घेतले..…पुढे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर देश हितासाठी राजकीय मतभिन्नता असून ही सत्तेत सहभागी होतात पण जेव्हा राजकरणातून आपल्या प्रामाणिक मताचा अनादर […]