१९३६मध्ये आंबेडकरांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या जाहीरनाम्यातच आंबेडकरांनी कारखान्यातील कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या हिताला अनुसरून कार्यरत राहण्याची ग्वाही दिली होती. कामगारवर्गाच्या हितासाठी नोकरी, बडतर्फी व पगारवाढ यावर सरकारी नियंत्रण असावे, कामाच्या तासांवरील मर्यादा, योग्य वेतन, भरपगारी रजा […]
Current Affairs
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी दैनिक दिव्य मराठीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त देण्यात येणारा ‘प्राउड महाराष्ट्रीयन 2019’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘यंग पॉलिटीशीयन’ कॅटगीरी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांना […]
मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मराठी माणसाच्या हौतात्म्याच्या अपमानाबद्दल प्रज्ञासिंगचा निषेध का केला नाही? – ऍड.बाळासाहेब आंबेडकर मुंबईकरांसाठी जीवावर उदार होऊन दहशतवाद्यांशी मुकाबला करून आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या पोलिसांचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा सिंगचा निषेध शिवसेनेने का केला नाही? असा रोखठोक […]
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिंकतील.. किंवा हरतील.. पण या आघाडी मुळे एक झालंय.. दलित नेता म्हटले की 1 जागा सोडली की संपूर्ण आंबेडकरी मते डोळे झाकून आपल्या पक्षाला पडणार हे निश्चित होते.. आणि लाचार नेते तसच करत होते.. हे चित्र कुठेतरी […]
सोलापूर लोकसभा मतदार संघात आज झालेल्या अड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभा लाखोंच्या गर्दीवर गाजली….! P सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी ही घणाघाती भाषणात अड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृखली आपण आपली लढाई लढूया असे आव्हान केले. प्रचारादरम्यान प्रमुख नेत्यांची भाषणे झाली […]
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चा अड. प्रकाश आंबेडकर यांना सक्रीय पाठींबा मोदी हटाव देश बचाव! चा नारा. सोलापूर शहरातील ४० हजार यंत्रमाग कामगारांना गेल्या ४० वर्षांपासून फॅक्टरी अॅक्टमध्ये दुरुस्ती करून कामगार कायद्याचे संरक्षण द्या. अशी कामगार वर्गाची मागणी असतानाहि अद्यापही सरकारने […]
वंचित बहुजन आघाडीचा झेंडा काय सांगतोय ? -आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला नोंदणीकृत पक्ष म्हणून मार्च 2019 मध्ये मान्यता मिळाल्यावर वंचित बहुजन आघाडीने अधिकृतपणे पक्षाचा झेंडाही नुकताच स्वीकारला आहे, जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या विचारसरणीचं, ध्येय-धोरणांचं आणि […]
. प्रेरणेतून परिवर्तनवादी क्रांती घडू द्या . युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती केली. तर, २५ डिसेंबर १९२७ रोजी विषमता, जातीयता, निर्दयता, […]
कोकणातील गाडगेबाबा ,गावागावात जाऊन त्यांच्यात प्रबोधन करून समाजाला व्यसन आणि अंधश्रद्धा याच्या पासून परावृत्त करणे,लग्नात कोणताही बडेजाव ना करणे ,समाजातील रूढी परंपरा यांचा शास्त्रीय भाषेत मगोवा घेणे ….! जातीयता ,धर्मांधता यावर प्रहार करत खऱ्या माणुसकी धर्माची माहीती देणे . कोकणातील कुणबी […]
महाराष्ट्रात नवा इतिहास घडेल सोलापूर येथील आंबेडकरी जनता एकटवली…!बसपा ची उमेदवारी मागे काँग्रेस घामाघूम.…… सोलापूर लोकसभा मतदार संघात बहुजन समाज पार्टीने आपला उमेदवार मागे घेतला असून वंचित बहुजनांचे नेते अड प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठींबा दिला स्थानिक नेतृत्वाखाली केलेली मागणी अखेर […]

