भारिप आणि एमआयएमची राजकीय युती…….! नव्या राजकीय इतिहासाची सुरुवात …….! “अड प्रकाश आंबेडकर करतील युतीचे नेतृत्व.” भारिप बहुजन महासंघ आणि एम आय एम या दोन पक्षांची आगामी निवडणूकांसाठी महाराष्ट्रात युती झाली असून एक वेगळ्या राजकीय समीकरणाचा पर्याय तयार झाला आहे . […]
Current Affairs
भिम आर्मी प्रमुख चंद्रशेखर उर्फ रावण यांची तुरुंगातून मुक्तता……! चंद्रशेखरला गेल्यावर्षी सहारनपूर जिल्ह्यात कथित जातीय दंगलीत प्रमुख भूमिका असल्याचा प्रमुख आरोप होता . उच्चजातीतील ठाकूर समाजाकडून दलित समाजावर होणाऱ्या सततच्या जातीय हल्लाला प्रतिकार म्हणून ठाकूर समाजाच्या विरोधात मोठे आंदोलन सुरू केले […]
सिंह आणि जंगली कुत्रे…तर शिकागोतील जागतिक हिंदू परिषदेमध्ये एका गटाने केली जोरदार निदर्शने ….!. शिकागो : ‘एखाद्या जंगलात जर सिंह एकटाच असेल तर जंगली कुत्री त्यावर झडप घालतात आणि सिंहाला नष्ट करतात. जग सर्वोत्तम करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे’, […]
आठवणीतले अटलबिहारी….बालपणापासून संघभक्त असणारे अटलबिहारी वाजपेयी संघाला आपला आत्मा मानायचे. आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी “बुद्ध पौर्णिमेच्या” दिवशी घेतलेली “पोखरण अणू चाचणी” ,”कारगिल युद्ध” आणि खासकरून “घटना-समीक्षा”असे अनेक पराक्रम केले होते. मात्र सरकारला पुढे करून अत्यंत चलाखीने संविधान बदलण्याच्या संघीय कारस्थानाला […]
Raju Kamble: An ideal follower of Babasaheb Ambedkar As the news is pouring in, Raju Kamble breathed his last at 2.10 am in Vancouver, Canada. His death is a great loss to the Ambedkarite movement. When the international reach of Ambedkarites […]
आज दिनांक 16 ऑगस्ट 2018 रोजी ठीक 5.05 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास दिल्लीतील AIIMS (All India Institute of Medical Sciences) रुग्णालयात घेतला. केंद्र सरकारने सात दिवसाचा शासकिय दुखवाटा जाहीर केला आहे …..! ते एक संघ प्रचारक,उत्कृष्ठ लेखक आणि कवी होते त्याच बरोबर […]
“देश की जनता भुकी है।यह आझादी झुटी है” आज संपूर्ण भारतात ७२व स्वतंत्र दिन साजरा करत असताना,मला नेहमी एक प्रश्न पडतो की,आपलं भारत देश खरोखर स्वतंत्र झाला आहे का?हा मुख्य प्रश्न आहे. आपला भारत देश हा समता,स्वतंत्र,बंधुता, न्याय,वर आधारीत आहोत का?ही […]
कोल्हापूरातील बौध्द कालीन अवशे कोल्हापूर शहराचा इतिहास प्राचीन आहे तसाच तो गौरवशालीही आहे. जुन्या कोल्हापूर संस्थानाची राजधानी म्हणून ओळख. प्राचीन काळी यालाच करवीर हे नाव होते. कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदिच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. पंचगंगा नदी जवळच ब्रम्हपुरी येथील उत्खननात […]
तुम्ही कितीही लढवा युक्ती |तुम्ही कितीही लावा शक्ती |नाही पडणार भीमाचा किल्ला | लय मजबूत भीमाचा किल्ला | बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास ज्या विषारी मानसिकतेने त्यावेळेस विरोध केला तिचीच पिल्लावळ काल जंतर मंतर वर घटना जाळन्यासाठी आणि बाबासाहेबांचा धिक्कार करण्यासाठी एकत्र […]
भगवा बुध्दो हल्ली आंबेडकराईट बौध्दांमध्ये काही प्रबोधन करणारी मंडळींकडून एक प्रचार पहावयास, ऐकावयास, वाचावयास मिळतो. तो म्हणजे बुध्दांना ‘भगवान बुध्द’ असे म्हणू नये. भगवान हा शब्द बुध्दांसाठी वापरणे चुकीचा आहे. तो चुकीचा कसा यासाठी ते अनेक तर्कसंगत नसलेले दाखलेही देतात. त्यापैकी […]

