जयंती महामानवांची कि संघटनांची ….? सध्या बाबासाहेबांच्या जयंती ची तयारी चालू आहे. पण सध्याचे वातावरण पाहता लोकांची मनस्थिती बाबासाहेबांची जयंती साजरी करणे हे नसून आपल्या संघटनेच्या माध्यमातून ते लोकांना दाखवणे हे आहे. यासाठी लोकांनी विविध संघटनांच्या माध्यमातून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचे […]

  आपण बुद्धिस्ट का आहोत….?? —प्रश्न अस्वस्थ मानातला ..! प्रबुद्धजन हो…. मी एक सर्वसामान्य भारतीय नागरिक आहे परंतु भारतीय नागरिक असतांना महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी आहे. मला अभिमान आहे, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य महार जात व आताच्या बौद्ध धम्मात […]

1

नागवंशी प्रबुध्द भारत साकार हो रहा है. PART – 129 ★रविवार को कौंडिण्य : कोंडिविटे बुद्धलेणे अंधेरी मुंबई यहाँ विश्वविक्रमी 402 वी चतुर्थ शतकी दोन महाबुध्दवंदना संपन्न हुई. ★नागवंशी बुध्दिस्ट किंगडम अभियान के विद्दमानसे 1 ऑगस्ट 2010 से सलग 8 वर्ष […]

शोध नव्या रत्नाचा……! एक भिंतचित्रकार आणि त्याची गोड गळ्याची “खुशी”……रत्न सापडलं….!    40 डिग्रीच्या उन्हात एक माणूस कल्याण मधील भिंतीवर पेंटिंग करत होता. गेल्या आठवड्यात मुंबई युनिव्हर्सिटीच्या उपकेंद्राच्या नवीन भिंतींवर तो चित्र आणि सोशल मेसेज लिहीत असलेला मी पाहत होतो. त्या […]

2

कल्याण च्या वालधुनीतील शिवाजी नगर येथील साहिल कोचरेकर बनु पाहतोय आंतराष्टिय क्रिकेटपट्टु …. लहाणपणापासुन क्रिकेटची आवड असणार्‍या साहिलने क्रिकेटमध्येच करियर करण्याचे ठरविलेय. तो सध्या कल्याणच्या सुपरिचित योगेश यांकडे तो सुभाष मैदानात क्रिकेटचे धडे घेत आहे. कल्याण मधिल विविध आंतरशाळेय स्पर्धांमध्ये उल्लेखनिय […]

अखेर भीमा कोरेगाव प्रकरणी : पुणे कोर्टाची भिडेला नोटीस भीमा कोरेगाव येथे जानेवारी महिन्यात झालेल्या दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना पुणे न्यायालयाने नोटीस दिली आहे. ही घटना घडविण्यामागे भिडे गुरुजींचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. पुणे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नोटीस देण्यात आली […]

ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित… पन्हाळाकाजी बौद्ध लेणी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळाकाजी बौद्ध लेणी वसलेली आहे. या लेणीमध्ये सुमारे 30 बौद्ध लेणी आहेत. इतिहासाच्या तिसऱ्या शताब्दीमध्ये हिनयान बौद्ध लेणी कोरलेली होती आणि सुरूवातीस लेणी क्रमांक ५ मधील स्तूप कोरण्यात आली होती. या बौद्ध […]

आंबेडकरी तरुण म्हणत आहेत…., आरक्षण बंद झालेच पाहिजे ? पण…., SC ,ST,OBC,EBC,SBC वाल्याना कळेल की आरक्षण काय आहे आणि का आहे? आरक्षण ची सुरुवात ही जाती पासून होते मग जात ही आधी संपवली पाहिजे. आपल्या देशात कोणत्याही गोष्टीचे मुळ काय हे शोधत […]

अनुसुचित जाती जमती अत्याचार प्रतिबंध कायदा (अॅट्राॅसीटी अॅक्ट)  करीता भारत बंद…. देश भरातील सर्वसामान्य जनता आता विविध प्रश्नाने त्रस्त आहे. अॅट्राॅसिटी अॅक्ट च्या कायद्यात मुलभुत बदल करुन सरकारने त्यात आणखीनच भर घातलीय. या देशातील आदिवासी,दलित यांच्या सामाजिक सुरक्षेचा घटनात्मक अधिकार सरकारने […]