भिवा रे sss तू भेट मला एकदा ! *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ सुभेदार रामजीबाबा सकपाळ हे शेवटच्या घटका मोजत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे गुजरातमध्ये बडोदा येथे असतात। आजारी वडिलांना भेटण्यासाठी ते लगबगीने निघतात। ते प्रवास करत असलेली रेल्वे […]
काल ONGC प्लांट ला लागलेली आग ,५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू……! सरकारची उदासीनता काल उरणमधील ONGC प्लांटला भीषण आग लागली आणि यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 3 गंभीर आहेत.मुंबईला पुरविण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा (crude oil) हा सर्वात मोठा […]
आरक्षण आणि राज्यघटना हटवणे आता सहज शक्य ! : श्यामदादा गायकवाड बदलापूर: सरकार कोणत्याही पक्षाचे येवो, राज्यकर्त्यांना देश तर संविधानानुसारच चालवावा लागतो ना, या भाबडेपणातून आणि भ्रमातून वेळीच बाहेर पडा, असे सांगतानाच आरक्षण आणि राज्यघटना या दोन्ही गोष्टी कलम 370 प्रमाणे […]
काल वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागपुरात आदिवासी समाज बांधवांचा सत्ता संपादन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आदिवासी नृत्य, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी पारंपरिक पध्दतीने नृत्य सादर केली. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक पध्दतीने स्वागत केले. या मेळाव्यात […]
सावित्रीची लेक…..! तथागत बुद्धाने महिलांना आपल्या भिख्खू संघात स्थान देऊन पहिलं स्त्रिया चा हक्काचे स्थान निर्माण करू दिले . पुढे तोच वारसा जिजाऊ ,अहिल्या अन त्यांनतर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून तमाम स्त्रियांचा उध्दाराचा मार्ग दिला . पुढे […]
वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मुंबई ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात आणि सर्व समाज घटकांचा प्रतिसाद पाहता आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संलग्न सामाजिक संस्था, संघटना, मंडळे, […]
बतावणी “काँग्रेसने बहुजनांचा आधार असल्याचे केवळ चित्र निर्माण केले. पक्षांतर हा प्रकार राजकारणात नवीन नाही,आणि काँग्रेसवाल्यांना तर मुळीच नाही. पक्षनिष्ठेचा मुडदा पाडण्याचे काम शरद अनेकदा केले असून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी, धोबीपछाड राजकारणाचा पाया घालणा-या शरद पवारांना पक्षांतरामुळे इतरांना कशा वेदना होतात, […]
चेंबूर लाल डोंगर परिसरातील मुलीवर सामूहिक बलात्कार करून आरोपीं पळाले पीडित मुलीला औरंगाबाद मध्ये गेल्यावर तिला घाटी रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला .अजून ही मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केलेले नाही .दरम्यान विविध संघटना यावर जाब विचारात आहेत .वंचित चे […]
जेव्हा एखाद्या स्त्री वर बलात्कार होतो तेव्हा तिची जात किंवा धर्म कुठला आहे ,यावरून जर तिच्यावरिल अन्यायाचे मूल्यमापन ठरणार असेल, तर याचा अर्थ असा होतो की भारतीय समाज मन खुप “मागास” विचारांचा आहे… स्त्री ही मनुष्य आहे, ती कोणत्या कुळात जन्मलेली […]
चेंबूर लालडोंगर बलात्कार प्रकरण- आंदोलनाच्या रेट्यापेक्षा नराधमांना वाचवणारा ‘दबाव’ निश्चितच मोठा आहे! -दिवाकर शेजवळ जालन्यातील एका तरुणीवर चेंबूरच्या लाल डोंगर येथे चार नराधमांनी केलेल्या बलात्काराला महिना उलटला। पीडित तरुणीचा अखेर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू ओढवला। या प्रकरणात मुंबईत […]

