एससी, एसटी लोकप्रतिनिधींची ‘व्हीप’ मधून मुक्तता करावी; पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी । मुंबई, दि 1 ऑक्टोबर: राखीव मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या अनुसूचित जाती,जमातींच्या लोकप्रतिनिधींची पक्षीय ‘व्हीप’ मधून मुक्तता करण्यात यावी,अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका पत्रात ‘गणराज्य अधिष्ठान’ या संघटनेचे […]

किल्लारी भूकंपाच्या-आठवणी मनात दाटतात तेव्हा…. ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com मराठवाड्यातील किल्लारी येथे झालेल्या भयंकर भूकंपाला आज 26 वर्षे झाली। निवडणुकीच्या मोसमात त्याचे सगळ्यांना विसमरण झाले, अशी खंत नामवंत पत्रकार Praveen Bardapurkar यांनी पोस्ट टाकून व्यक्त केली आहे। त्या निमित्ताने माझ्याही […]

मानवसेवा फौंडेशन आणि सोशल एज्युकेशन मूव्हमेंट यांच्या संयुक्त विध्यमाने कल्याण पूर्व पश्चिम येथील गुणवंत विध्यार्थी मित्रांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक परिवर्तन करण्यास सतत कार्यरत असणारी कल्याण येथील मानव सेवा फौंडेशन ही संस्था गरजू आणि गुणवंत विध्यार्थी यांना सतत शिक्षणाकरिता सतत मदत […]

जगाचा ज्ञान सूर्य …….आणि किड्याची वळवळ…..! जगाला ज्ञानाचा मार्ग देणारे बुद्ध…… त्यांचा धम्म्म आणि संघ हे जगात अनादी काळापासून वंदनीय आहेत ..! बुद्ध ही जीवन पद्धती आहे ते तो जगाला ,समजला आणि अनुभवला तो धन्य झाला . बुद्ध अंधकार ,अज्ञान ,अंधश्रध्दा […]

भोतमांगे गेले, न्यायाचं काय❓-काही प्रश्न अनुत्तरीत……! भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात भैय्यालाल भोतमांगे २००६ नुसार, १८ वर्षापुर्वा राहायला आले होते. तिथे त्यांनी साडेपाच एकर शेत जमीन घेतली. ती जमीन महसूल विभागाच्या नोंदीत भैय्यालाल भोतमांगे यांच्या नांवे करण्यास जातीयवादी गावकर्‍यांचा विरोध […]

क्रांतिकारी भीमशाहीर:-वामनदादा कर्डक एका विलक्षण, क्रांतिकारी, संघर्षमय अशा वातावरणात वामनदादांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रांरभीच्या लढाया त्यांनी समजून घेतल्या. नंतरच्या सर्व लढाया त्यांनी जवळून पाहिल्या. महामानव बाबासाहेबांची सावली अनेकवेळा आपल्या अंगावर घेतली. या सर्वांतून जन्माला आला एक #बंडखोर, क्रांतिकारी भीमशाहीर! एक लोककवी, […]

बगलबच्चे कोण? दुसऱ्या अधिवेशनामध्ये #गांधीजींनी इतर प्रतिनिधींना अत्यंत अनुदारपणे वागविले यात शंका नाही. इतर सर्व समाजाचे पुढारी ब्रिटिशांचे बगलबच्चे होते, हे म्हणणे गांधीजींना शोभण्यासारखे नव्हते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांच्या प्रश्नांचे स्वरूप व महत्व काय आहे याचीही त्यांना नीटशी कल्पना नव्हती. म्हणून ते घटकेत […]

वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन निर्धार रॅलीचा समारोप कोल्हापुरात झाला.व ब आघाडीची सत्ता संपादन रॅली नागपूर तेथून सुरू झाली होती .म अण्णाराव पाटील या रॅलीचे नेतृत्व करत होते त्याची सांगता काल कोल्हापूर येथे व ब आ चे नेते आड प्रकाश आंबेडकर […]

सूर्यपुत्रास अभिवादन…..! “सूर्यपुत्र यशवंत (भय्यासाहेब)आंबेडकर” भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला त्यांचे लग्न १९ एप्रिल रोजी मीराताईंशी झाले . भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले .त्यांनी सिमेंटचा […]

अखेर साताऱ्या ची गादी ही ….! छत्रपती उदयनराजे भोंसलें यांचा उद्या दिल्लीत BJP मध्ये जाहीर प्रवेश होणार खुद्द राजांनी हे वार्ता आपल्या फेसबुक पेज वर प्रकाशित केली ती अशी ……! “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा […]