हिमोफिलिया-रक्तस्त्राव होणारा आनुवंशिकआजार – डॉ.अलोक कदम हिमोफिलीया हा रक्तस्त्राव होणारा आजार असुन यात शरिरातील रक्ताची गठ्ठा होण्याची क्षमता कमी झाल्याने जखम झाल्यावर वाहणारे रक्त थांबत नाही. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आवश्यक असलेले रक्ताचे गठ्ठा करण्याचे गुणधर्म असलेले घटक (clotting factors) कमी प्रमाणात रक्तात […]
आज 19 जून, मिलिंद महाविद्यालयाचा वर्धापन दिन…!!! 19 जून 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे पीपल्स एजुकेशन सोसाइटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालय हे मराठवाडा प्रदेशातील पहिल महाविद्यालय, त्यावेळी शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास असलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी हैद्राबाद […]
विशाल बौद्ध धम्म दीक्षा समारंभ देढ़ लाख लोग बौद्ध धम्म स्वीकारेंगे : रविन्द्र गाढ़े । गुजरात के महेसाणा जिले के एक युवक को सोने के गहने और उची क्वालिटी के जूते पहनने के कारण सवर्ण समाज के युवाओ ने पिटा । […]
गाजवाजा न करता ही करू शकता समाजकार्य.अर्थात संवेदना असतील तर …! एक रक्तदान करणाऱ्या मानवतावादी कार्यकर्त्यांची तळमळ अन त्यांनी कृतीतून दिले सामाजिक कार्य करण्याची प्रभावी प्रेरणा वाचा त्यांच्याच शब्दांत……! खास www.ambedkaree.com साठी. काल 14 जून जागतिक रक्तदान दिवसांनी कालच अचानक प्रबोधन […]
जाती अंताच्या लढ्यातील एक शिलेदार ….! नुकतेच विद्रोही शाहीर शंतनू कांबळे यांचे दीर्घ आजाराने नाशिकमध्ये निधन ………! मानवतेचे विचार पेरणारा शाहीर काळाच्या पडद्याआड…..! ‘दलिता रे हल्ला बोल ना…श्रमिका रे हल्ला बोलं ना…’ आणि ‘समतेच्या वाटेनं, खणकावत पैंजण यावं तू यावं, तू […]
कुंदनचे अकाली जाणे आंबेडकरी चळवळीची हानी. दैनिक महानायक आणि कुंदनचे अतूट नाते !! ध्यानी मनी नसताना, अचानक कुंदन गोटे गेल्याची बातमी आली. कुंदन गोटे मितभाषी संपादक , पत्रकार . शून्यातून विश्व निर्माण करणारा ध्येय्यवादी मित्र. आमची मैत्री ३० वर्षाची. नोटरी […]
आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे दैनिक बहुजन लोकनायक चे प्रकाशक ,मालक आणि संपादक मा कुंदन गोटे त्यांचे आकस्मित निधन …….! चळवळीत वृत्तपत्राचे महत्त्वाचे योगदान असते ,.प्रसार माध्यमातून समाजाला।योग्य आणि सम्यक दिशा देण्याचे काम करत येऊ शकते आणि मनात आणले तर स्वतःचा मीडिया उभा […]
भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहिरनामा! भारतीय समाज जीवनात उच्च कोटीच्या नैतिकतेवर आधारलेल्या समाज मुल्याच्या वृध्दीस कारणीभूत ठरणाऱ्या भारतीय संविधानाचा गौरव अथवा सन्मान करणे सबंध भारतीयांचे अद्य कर्तव्य आहे, हे विसरता कामा नये. भारतीय संविधान हे भारतीय कायदा आहे. आणि हा भारतीय कायदा […]
भटके विमुक्त जाती जमातीच्या अधिवेशनात केले EVM मशीनचे प्रतिमात्मक दहन …! काल पूणे येथे भटके विमुक्त जाती जमातींचे अधिवेशन पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले त्या अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर उपस्थित होते . आमचा केवळ […]
उस्मानाबाद मधील बनसोडे बहिणीने मानले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार….! काहमस्वरूपी दुष्काळी भाग अन घरची गरिबी यावर मात करत तीनही बहिणी झाल्या डॉक्टर…..! नुकताच ABP माझा या न्युज चॅनल्स वर प्रक्षेपित झालेला हा खास रिपोर्ट https://www.facebook.com/100010910138900/posts/598424030531263/

