संघर्ष मानवी मूलभूत हक्काचा..……! युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांचा चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती केली. महाड चवदार तळे सत्याग्रह हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो […]

लोकसभा रणसंग्राम आणि आंबेडकरी समाजाची भूमिका ? – तुम्ही सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे की, तुमचा उध्दार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही; किंवा तो मी करणार नाही. जर मनात आणाल तर तुमचा उध्दार तुम्हीच करुन घेण्यास समर्थ व्हाल. मला सांगण्यास आनंद वाटतो […]

वंचित बहुजन आघाडी यांच्या अत्ता पर्यंत घोषित केलेल्या उमेदवारांची लिस्ट सविस्तरपणे मतदारसंघ निहाय उमेद्वारांची यादी पुढीलप्रमाणे… १) धनराज वंजारी – वर्धा २) किरण रोडगे – रामटेक ३) एन.के.नान्हे – भंडारा गोंदीया ४) रमेश गजबे – चिमूर ( गडचिरोली ) ५) राजेंद्र […]

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या शुक्रवारी (ता.15) जाहिर केलेल्या उमेदवारांच्या यादीने जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दरम्यान, शनिवारी (ता.16) वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या घराच्या परिसरात सकाळी पोलिसांनी रुट मार्च केला. पोलिसांकडून व्हीआयपींच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी रुट […]

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अरुण साबळे यांची उमेदवारी जाहीर -अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला मिळाली उमेदवारी….! अरुण साबळे यांनी या भागात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काम अनेक वर्षे केले आहेनगर: शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अरुण साबळे यांची उमेदवारी जाहीर […]

एका बुजुर्ग पत्रकार मित्राचा फोन आला. महाराष्ट्रातील काँग्रेस मृतवत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा फायदा घेते आहे, असं काय काय तो बोलत होता. खूप वेळ मी त्याचं ऐकत होतो. मी त्याला म्हटलं– काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सरदारांचे पक्ष आहेत. कोण पाच […]

रत्नागिरीतील कुणबी नेतृत्व आणि माजी पोलीस अधिकारी मा.श्री मारुती जोशी काका यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघातून ‘वंचित बहुजन आघाडी’ कडून उमेदवारी जाहीर…! कोकणात कुणबी समाजाचे नेते आणि प्रबोधनकार तथा कोकणातील गाडगेबाबा म्हणून प्रसिद्ध असणारे जोशी काकांच्या नावाची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी […]

८ मार्च जागतिक महिला दिन नुकताच जागतिक मोठ्या उत्साहात साजरा झाला पण खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वतंत्र बहाल करणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांविषयी ची माहिती देणारा अड मुकेश शहारे यांचा अभ्यासपूर्ण लेख- स्वतंत्र भारताचे पहिले कायदे […]

माणसाला एक चेहरा असतो. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र दोन चेहर्‍याचे वाटतात. इंदू मिल प्रश्न आणि भीमा -कोरेगाव हिंसक बनल्यानंतर त्यांना पुरोगामी विचारधारेचा पुळका आला. परंतु भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार उफाळून येण्यामागे संभाजी भिडे […]