बुद्धपूर्णिमा/ बुद्धजयंती का साजरी करावी ? यामागचा २२ प्रतिज्ञा अभियानाचा उद्देश काय ? तर वाचा पुढील प्रमाणे …. १) घरात मानवीय, मानवतावादी संस्कार होतील.स्त्रियांचा आदर, सन्मान करण्यास आपली पुढची पिढी सक्षम होईल यातूनच मनात स्त्रियांविषयी येणारे वाईट विचार नष्ट होतील कारण […]

1

संस्था, संघटना चालवायच्या तर वर्गणीच्या माध्यमातून नाहीत …कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कष्टाने. …यालाच खरी समाजसेवा म्हणतात. “अस्मिता ” नेहमीच पुरोगामी विचारांचा अवलंब करते. ..काही तरी युनिक. … आपल्या ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ती साठी… अस्मिता टीमने समाजातील परिणय समारंभात उपस्थित बंधू भगिनींना विशेष स्टाॅल […]

भंडार्‍यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा आंबेडकरी जनता काढेल काय? नुकताच भंडार्‍याचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. ज्या महामानवांनी भारतीयांच्या जीवनात अमुलाग्रह असा बदल घडवुन आणला,रक्तरंजीत क्रांतीवीना संसदीय […]

कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन   विषेशता कोकणात जातीच्या भिंतीत अडकलेला व विषेशता: रूढी परंपरात अडकलेला बारा बलुतेदार समाज आजही रूढी परंपरा संभाळताना दिसतो. त्यात गणपती,होळी-शिमगा,देव दवस्की,गावकी -भावकी यात अडकलेला व आपल्या परंपरागत रूढींना जपणारा समाज पहावयाला मिळतो. त्या कोकणात पाच […]

थिंक टँक ई-मासिक, एप्रिल | २०१८ ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंती निमित्त ‘थिंक टँक पब्लिकेशन्स’, सोलापूर चे मुखपत्र ‘थिंक टँक ई-मॅगझीन’ चा, महामानवास गीतांजली, काव्यांजली व गझलांजली अर्पण करणा-या एप्रिल महिन्यातील “युगनायक” या काव्यविशेषांकाचे वाचकार्पण ज्येष्ठ साहित्यिक राजा ढाले […]

2

मोठमोठ्या शब्दांचे इमले नाही तर कृतीतून नंदनवन तयार होते. महामानव डाॅॅ बासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या सुपीक जमिनीवर खुशाल मजा करा पण त्यांनी जे झाड खडकावर लावले आहे त्याचे संगोपन आधी करा.  त्यांनी  जेव्हा बौद्ध लेणी वर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते […]

अंधश्रद्धेच्या विळख्यात या देशातील नागरिक बुवा बाबा अम्मा बापु यांच्या नादाला लागलेल्या कित्येक भारतीयांना अंधश्रध्देतुन बाहेर काढण्याची गरज आहे. भारतात धर्मसत्तेपाठोपाठ या भोंदु बाबांची ही सत्ता आता मोठ्या प्रमाणात कार्य करत असुन अज्ञानी अन पैशासाठी हपापलेल्या लोकांची शिकार ते अलगद पणे […]

भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान (एल्गार परिषद) चे  सदस्य सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार कबीर कला मंचाचे सांस्कृतिक सदस्य (एल्गार परिषद) व भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा अभियान चे रमेश गायचोर, सागर गोरखे या कार्यकर्त्यांवर दिनांक 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर घेतलेल्या […]

समाजातील तरूण पिढीचे आर्थिकदृष्टय़ा प्रबोधन होण्यासाठी “अस्मिताचा” अभिनव उपक्रम. …   “अस्मिता” विवाह समारंभात उपस्थितांना व्यवसायिक मार्गदर्शन करणार .. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक चळवळीला संघटीत होऊन (सहकाराने) प्रत्यक्षात कार्यान्वित केल्याशिवाय समाजाची व्यवसायिक मानसिकता बदलली जाणार नाही. …प्रत्येक युवक-युवतीने आता शिक्षणाबरोबर व्यवसायाला […]

*गृद्धकूट पर्वत, राजगीर, बिहार* पटना से 100 किमी उत्तर में पहाड़ियों और घने जंगलों के बीच बसा राजगीर एक प्रसिद्ध बौद्ध तीर्थस्थल के रूप में दुनियाभर में लोकप्रिय है। बिहार का एक छोटा-सा शहर है राजगीर, जो कि नालंदा जिले में […]