मरण स्वस्त होत आहे..कोकणातील दुरावस्था….आमदार-खासदार यांचे दुर्लक्ष मुक्काम पोष्ट हर्दखळे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी. कोकणात सह्याद्रिच्या डोंगररांगामध्ये निसर्गाची उधळण पहायला मिळतै.कोकणातील उंच सह्याद्रिची रांगेत अन विशाळगडाच्या पश्चिम कड्यापासुन काही अंतरावरच उंच नावा डोंगराच्या कुशीत वसलेला हा गाव कायमच विकासापासुन थोड्या अधिक […]

. अभिनंदन !! शेतमजुराचा मुलगा गिरीश बडोले राज्यात पहिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सगळीकडूण होतेय अभिनंदन !! शेतमजुराचा मुलगा गिरीश बडोले राज्यात पहिला! . केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून उस्मानाबादमधील गिरीश बडोलेने महाराष्ट्रातून पहिला तर देशात […]

भीमाकोरेगाव दंगल प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तक्रारदार पूजा सकटच्या मृृत्युचे गूढ वाढत चालले.   पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पूजाने आत्महत्या केली असून आंबेडकरी जनतेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे सरतेशेवटी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. पूजाच्या पार्थिवावर चेहरा आणि इतरत्र झालेल्या ताज्या […]

जगन रेप कर…………… जगन रेप कर. असं जगनला कुणी सांगत नाही. जगन आपणहूनच रेप करतो. शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न , फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत. त्यातले सगळेच रेप करू शकतात. जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.पण […]

धर्मसत्तेच्या आड लपलेला बलात्कारी आसाराम आयुष्यभर आता कारावासाच्या अंधारात…! आसाराम…एक कार्पोरेट सन्यासाचे सर्वात उंच आणि प्रतिष्ठित नाव .जेव्हढ्या प्रमाणात या कापोरेट साधुची प्रसिध्दी झाली येव्हढी कुणाची झाली नसेल. तेव्हा झी सारखा प्राव्हेट चायनय आसारामला Live दाखवायचा,गरीब आणि भोळ्या भक्तांना फसविण्याचे तेव्हापासुनच […]

उपेक्षितांमधला दिपस्तंभ – उपेक्षित ,अंधारात आणि विवंचनेत…! गेल्या कित्येक वर्षात शेतीवर मोठ्या प्रमाणात विषेशता भात पिकावर अत्यंत महत्वाचे संशोधन करून एका तांदळाच्या बियान्याचे जनक झालेले आंबेडकरी शेतीतज् ज्यांनी जगप्रसिद्ध एचएमटीसह तांदुळाच्या नऊ वाणांचा शोध लावला ते मा. दादाजी खोब्रोगडे नागभीड तालुक्यातील […]

मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे  भीमाकोरेगांव पूजा सकट (19) बारावीची विद्यार्थी या भीमा-कोरेगांव हिंसाचारातील एक साक्षीदार होत्या.त्यामुळे त्यांना गावकरी धमक्या देत होते.याची कल्पना पोलिसांना देवूनही पोलिसांनी संरक्षण दिले नाही.हिंसाचारात पूजा सकट यांचे राहते […]

बुद्धपूर्णिमा/ बुद्धजयंती का साजरी करावी ? यामागचा २२ प्रतिज्ञा अभियानाचा उद्देश काय ? तर वाचा पुढील प्रमाणे …. १) घरात मानवीय, मानवतावादी संस्कार होतील.स्त्रियांचा आदर, सन्मान करण्यास आपली पुढची पिढी सक्षम होईल यातूनच मनात स्त्रियांविषयी येणारे वाईट विचार नष्ट होतील कारण […]

1

संस्था, संघटना चालवायच्या तर वर्गणीच्या माध्यमातून नाहीत …कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कष्टाने. …यालाच खरी समाजसेवा म्हणतात. “अस्मिता ” नेहमीच पुरोगामी विचारांचा अवलंब करते. ..काही तरी युनिक. … आपल्या ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ती साठी… अस्मिता टीमने समाजातील परिणय समारंभात उपस्थित बंधू भगिनींना विशेष स्टाॅल […]