“देश की जनता भुकी है।यह आझादी झुटी है” आज संपूर्ण भारतात ७२व स्वतंत्र दिन साजरा करत असताना,मला नेहमी एक प्रश्न पडतो की,आपलं भारत देश खरोखर स्वतंत्र झाला आहे का?हा मुख्य प्रश्न आहे. आपला भारत देश हा समता,स्वतंत्र,बंधुता, न्याय,वर आधारीत आहोत का?ही […]
News
कोल्हापूरातील बौध्द कालीन अवशे कोल्हापूर शहराचा इतिहास प्राचीन आहे तसाच तो गौरवशालीही आहे. जुन्या कोल्हापूर संस्थानाची राजधानी म्हणून ओळख. प्राचीन काळी यालाच करवीर हे नाव होते. कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदिच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. पंचगंगा नदी जवळच ब्रम्हपुरी येथील उत्खननात […]
तुम्ही कितीही लढवा युक्ती |तुम्ही कितीही लावा शक्ती |नाही पडणार भीमाचा किल्ला | लय मजबूत भीमाचा किल्ला | बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास ज्या विषारी मानसिकतेने त्यावेळेस विरोध केला तिचीच पिल्लावळ काल जंतर मंतर वर घटना जाळन्यासाठी आणि बाबासाहेबांचा धिक्कार करण्यासाठी एकत्र […]
भगवा बुध्दो हल्ली आंबेडकराईट बौध्दांमध्ये काही प्रबोधन करणारी मंडळींकडून एक प्रचार पहावयास, ऐकावयास, वाचावयास मिळतो. तो म्हणजे बुध्दांना ‘भगवान बुध्द’ असे म्हणू नये. भगवान हा शब्द बुध्दांसाठी वापरणे चुकीचा आहे. तो चुकीचा कसा यासाठी ते अनेक तर्कसंगत नसलेले दाखलेही देतात. त्यापैकी […]
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे एम. करुणानिधी यांचे मंगळवारी चेन्नईत कावेरी रुग्णालयात आजाराने निधन झाले. “अत्यंत कष्टाने डॉक्टरांनी प्रिय क्लाइग्नर डॉ. एम करुणानिधी यांचे निधन 07.08.2018 06.10 वाजता निधन झाल्याचे जाहीर केले. आमच्या डॉक्टरांच्या व परिचारकांच्या संघटनेच्या संभाव्य प्रयत्नांमुळे त्याना वाचविण्याच्या […]
निवडक राष्ट्रीय बातम्या News Update – मराठा आरक्षणाबाबत रावसाहेब दानवेंच्या नवी दिल्लीतील घरी दुसरी बैठक सुरू – नवी दिल्ली: ओबीसी विधेयकाला राज्यसभेत मंजुरी; ओबीसी आयोगालाही घटनात्मक दर्जा – नवी दिल्ली: विरोधकांच्या गदारोळानंतर राज्यसभा मंगळवारपर्यंत तहकूब – नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
प्रेमानंद रूपावते …..काळाच्या पडद्याआड आंबेडकरी चळवळीतील प्रख्यात नेते दिवंगत मान दादासाहेब रूपावते यांचे जेष्ट चिरंजीव व चळवळीतील एक प्रख्यात नेतृत्व प्रेमानंद रूपावते उर्फ बाबूंजी यांचे आज निधन झाले . आपल्या वाडीलांप्रमाणे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत झोकून घेऊन आपले उभे आयुष्य फुले शाहू […]
ती आली ,तिने सांगितले आणि तिने जिंकले- आज अमरावती येथे बाळासाहेब आंबेडकर यांची संवाद याञा कार्यक्रम पार पडला पन या कार्यक्रमा मध्ये जि घटना घडली ति एकदम मनाला भिडुन गेली कार्यक्रमाचे सुञ संचालन सुरु असतांना. खुप धापा टाकत स्वत:ला सावरत […]
खरी गुरू शिष्य परंपरा अण्णाभाऊ साठेंनी सुरू केली आहे….जीवनाच्या अंतिम क्षणी शाहिरीतून जे काव्य रचले होते ते खूप महत्त्वाचे आहे, अण्णाभाऊ म्हणतात- “जग बदल घालुनि घाव । सांगून गेले मज भीमराव !!” या ओळीतून त्यांनी बाबासाहेबांना प्रेरणास्थानी मानले. व “फकीरा” ही […]
Dr.Alok’s , “Sambodhi” Healthcare & Fitness सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका छोटया गावात मोठा होत आपले शिक्षण पूर्ण करून शहरात अमाप पैशा कमवायचा आणि आधुनिक जगातील भौतिक गरजांच्या मागे धावत राहायचे असे न करता आपले शिक्षण ग्रामीण लोकाच्या हितासाठी त्यांच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टर […]

