रत्नागिरीतील कुणबी नेतृत्व आणि माजी पोलीस अधिकारी मा.श्री मारुती जोशी काका यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघातून ‘वंचित बहुजन आघाडी’ कडून उमेदवारी जाहीर…! कोकणात कुणबी समाजाचे नेते आणि प्रबोधनकार तथा कोकणातील गाडगेबाबा म्हणून प्रसिद्ध असणारे जोशी काकांच्या नावाची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी […]

८ मार्च जागतिक महिला दिन नुकताच जागतिक मोठ्या उत्साहात साजरा झाला पण खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वतंत्र बहाल करणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांविषयी ची माहिती देणारा अड मुकेश शहारे यांचा अभ्यासपूर्ण लेख- स्वतंत्र भारताचे पहिले कायदे […]

माणसाला एक चेहरा असतो. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र दोन चेहर्‍याचे वाटतात. इंदू मिल प्रश्न आणि भीमा -कोरेगाव हिंसक बनल्यानंतर त्यांना पुरोगामी विचारधारेचा पुळका आला. परंतु भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार उफाळून येण्यामागे संभाजी भिडे […]

वंचित बहुजन आघाडी चे कोकणात झंझावाती शक्ती प्रदर्शन काल कोकणात विशेष रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचे केंद्र बिंदू असलेल्या सर्वात मोठ्या शहरात अर्थातच रत्नागिरीत काल व ब आघाडीचे प्रमुख अड प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीतीतीत पार पडली . लाखोंची गर्दीत असलेल्या या […]

वंचित बहुजन आघाडी ला मतदान का करावे? १) ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सोशल इंजिनिअरिंग चा फॉर्म्युला आपल्या समोर मांडला. आज पर्यंत ज्या जाती समूह हे केवळ मतदानासाठी उमेदवारांना माहीत होते ते आता छोटे मागास जाती समूह स्वतःचे उमेदवार म्हणून उभे राहू […]

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्राला अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी पाठविलेले उत्तर प्रति राधाकृष्ण विखे पटील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस सप्रेम नमस्कार, आपले दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ चे पत्र सायंकाळी ६.३८ वाजता मिळाले.. ..पत्रा बद्दल आभार . वंचित […]

वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख आद.अड प्रकाश आंबेडकर यांना लिहीलेल्या पत्राला सोशल मीडिया मधून शक्य नितीन यांनी दिले समर्पक उत्तर……! #Sakya_Nitin यांच्या वॉल वरुन. प्रती, श्री. महारुद्र मंगनाळे यांस, आपण ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना उद्देशून लिहिलेले आणि सोशल मीडियात फिरणारे पत्र वाचण्यात […]

ऐतिहासिक गर्दी रेकॉर्ड ब्रेक …..ऐतिहासिक शिव तीर्थ ओसांडले. न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी नवं पेशवाई संपवण्याची दिली शपथ …. भारतावर झालेल्या हल्ला हा पाकिस्तान ने केलेला अमानुष हल्ला…. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार कोण ? वंचित बहुजन आघाडीच्या महासभेत पंतप्रधानांना खा . ओवेसी […]

एक नव्या बदलाची सुरुवात.…! उदया मुंबईत वंचितांचा ऐतिहासिक शिवाजी पार्क वर महामेळावा होत आहे .महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि तमाम बहुजनांचे नेते मा अड प्रकाश आंबेडकर आणि ऐमी चे बॅरिस्टर ओवेशी या मेळाव्याचे नेतृत्व करणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून […]