शिख धर्मियांचे पवित्र दादरचे गुरुद्वारा…..! या गुरुद्वारा ला जागा दिलीय ती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी . आज शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांचा 550 वा प्रकाशोत्सव त्या निमित्ताने आड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली त्या वेळी शिख धर्मगुरूनी […]

निवडणूक आयोग जनतेपेक्षा मोठा आहे? १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल २३ मे २०१९ रोजी लागल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये प्रचंड घालमेल झाली. २०१४ मध्ये भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यानंतर देशभरात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे बरे-वाईट परिणाम […]

सांगली,सातारा,कोल्हापूर या पूरग्रस्तांना भेट देत स्वत लोकांच्या भावना समजावून घेताना वंचितांचे नेते ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर …! महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व परिस्थिती पहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही, तर कोल्हापूर व सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये […]

नुकत्याच जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाने दिल्ली येथे बौद्ध अभ्यास विषयावर संगोष्ठी आयोजित केली होती .सोनल श्रीवास्तव यांच्या कडून असे काळविण्यात आले की आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांना भारतात उच्च बौद्ध अभ्यास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ, आयबीसी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देईल. […]

अतुलनीय ..!,अखेर जागतिक पातळीवर दखल.!, आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणारा मानाचा “रॅमन मॅगसेसे पुरस्कार”..! रावीश कुमार एक सडेतोड व जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणारे पत्रकार….! रविश कुमार हे १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये काम करत आहेत .सर्वसामान्य माणसांचा आवाज म्हणून लोकशाहीचा चौथा […]

खाजगी उद्योगातही आरक्षण ! राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे सरकारला अधिकार ! न्या. अभय ठिपसे मुंबई , दि. 28 जुलै: देशाच्या राज्यघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे मागास समाजांना खाजगी उद्योगातही आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यासाठी गरज आहे ती राज्यकत्र्यांमध्ये इच्छाशक्ती […]

राजकीय बदलाचे मारेकरी ? मागील पिढीतील साहित्यिक श्री.म.माटे यांचे ” उपेक्षितांचे अंतरंग ” हे पुस्तक खूप गाजले. याचे कारण माट्यांनी एक नवा विचार मांडला होता. देशाची एका वाक्यात त्यांनी व्याख्या केली होती. ” देश म्हणजे देशातील माणसे ” ही साधी आणि […]

बहुजनवादी बनत आहे आॅटिझमचा बळी? पावसाने मनुष्याचे चांगलेच गर्वहरण केले आहे. आपल्यासारखा सर्व शक्तीमान कोणी नाही असा वृथा व दांभिक अभिमान बाळगणा-या माणसा तू किती क्षुद्र आहेस असेच जणू पावसाला म्हणायचे असेल काय? आज म्हणजे आता १२ वाजून १५ मिनिटांनी तीन […]

मुंबईत कोसळधार पाऊस असतांनाही शुक्रवारी गणराज्य अधिष्ठानचा परिसंवाद मुबई मराठी पत्रकार संघात यशस्वीपणे पार पडला। जनजीवन विस्कळीत होऊन वाहतूक व्यवस्था कोलमडली असतांनाही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या बांधव- भगिनींना देऊ तितके धन्यवाद थोडेच ठरतील। या परिसंवादाचे प्रमुख अतिथी माजी न्यायमूर्ती अभयजी […]

मुबई,कल्याण ,उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर मुसळधार पाऊस 26 जुलै 2015 चीच पूरपरिस्थिती बदलापूर पाण्याखालील बदलापूर येथील नागरिकांचे हाल. बदलापूर पश्चिम भारत कॉलेज,हेंन्द्रे वाडी, रमेश नगर ,बदलापूर स्टेशनवर परिसर पाण्याखाली. । आणखी दोन ते तीन सात पाऊस पडला तर अपतकालीन स्थिती. वांगणीत महालक्ष्मी […]