शांत चैत्यभूमी अभियान… मुंबई,ता.६.- राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर येथे जगभरातून लाखोंच्या संख्येने डॉ.बाबासाहेबांचे अनुयायी स्वयंशिस्तीने अभिवादनासाठी चैत्यभूमी येथे येत असतात.दरवर्षी ही संख्या वाढतेच आहे.याठिकाणी डॉ.बाबासाहेबांच्या विचारांच्या साहित्याची विक्रमी विक्री होत असते.परंतु चैत्यभूमी आणि सभोवतालच्या परिसरातील कॅसेट, सीडी […]
अंबरनाथ बदलापूर मध्ये कडकडीत बंद अंबरनाथमध्ये केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुमेध भवार युथ फेडरेशन आयोजित […]
२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन मिलिंद जाधव १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा देताना २२ प्रतिज्ञादेखील दिल्या होत्या. त्या प्रतिज्ञा रोजच्या जीवनात अमलात आणाव्या महामानव डॉ बाबासाहेब […]
मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या […]
देशभरातील लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीत दाखल….…!
हा श्वास माझा…! ही स्पंदने ही तुझीच…!, आकाश स्वातंत्र्याचे, तुच दिलेस, तुच दिलेस बळ पंखांना, तुच अंधारयुगाची तोडलीस बंधने, अन अगणिक पेरणीस सुर्य किरणे प्रकाशाची , प्रगतीकडे झेपावणारी…! लाखो धमन्यात वाहतो, तुझ्या सम्यक विचारांचा तेजस्वि प्रवाह … न थाबणारा न संपणारा…! […]
JNU Plans Online Diploma Course Over Dr. Ambedkar Philosophy
महामानव विश्वरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ ते ६ डिसेंबर १९५६),डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जातात .डॉ.आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते […]
Conference in New Delhi on Proportionate Electoral System to ensure Proportional Representation (PR)
Posted on : 11/26/2018 By Ambedkaree.com
भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला जानेवारी २६ जानवारी १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेत प्रतही […]

