चळवळीतील एक कार्यकर्ता आपल्या नोकरी आणि इतर प्रापंचिक प्रश्न असूनही सतत व्यवसायाचा विचार करतो आणि आपला समाज व्यवसाहिक बनला पाहिजे आणि या साठी केवळ लेखणी ,चळवळ व फुकटचे व्याप न करता आपल्या निश्चित ध्येयाकडे बघून अवडीच्या क्षेत्रातील व्यवसाय करावा त्याच बरोबर […]

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ माणुसकी मिळवण्या करीता झालेले युद्ध : भिमा कोरेगाव लेख – अनिल जाधव “मराठा क्रांती मोर्चा” च्या पार्श्वभूमीवर माझ्या एक मराठा मित्राच्या मोबाईलवर आलेला एक मॅसेज मला त्याने वाचायला दिला. २२ ते २५ वयाच्या एका मुलीने तो मॅसेज पोस्ट केला होता. […]

1

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा भीमा कोरेगाव चौकशी आयोग समोर विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे जेष्ठ वकील बी. जी. बनसोडे साहेब यांच्या पत्नी दि .साधनाताई बी.बनसोडे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 20/12/2018 संध्याकाळी 7:00 वाजता KEM रुग्णालयात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा […]

दिवसभरात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या घोषणा ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन तसेच नवी मुंबईत सिडकोतर्फे उभारल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील ९० हजार घरांच्या प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केला. कल्याण पश्चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदानावर दुपारी २.३० वाजता झालेल्या कार्यक्रमाला […]

मा.पंतप्रधनांचे भाषण आणि आर एस एस वाल्यांचा मीडिया कौतुक करतो मोदी मराठीतुन बोलले ……!. मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधानांनी यावं आणि त्या प्रकल्पाचे भूमिपूजन करावे हे अपेक्षित होते कारण कल्याण -डोंबिवलीत – ठाण्यात ज्या प्रकारे हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचे जाळे आहे […]

संभाजी भिडेची सभा लालबाग ऐवजी शिवडी ला सुरू होण्यापूर्वी दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी जोरदारविरोध केला -पोलिसानी कार्यकर्त्याना केली अटक. मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे याची सभा सभागृहात घेतली. शिवप्रतिष्ठान चा कार्यवाह बोलला परवानगीची गरज नाही….। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे […]

रेकॉर्ड ब्रेक गर्दी, आदरणीय ऍड.बाळासाहेबांची सभा आणि प्रचंड जनसमूह ऐतिहासिक नागपूर भूमीत वंचितांचा जमला ऐतिहासिक जनसागर……..! तमाम वंचित समूहाचे नेते आणि “भारिपबमस” चे राष्ट्रीय अध्यक्ष अड बाळासाहेब आंबेडकर यांची रेकोर्डब्रेक सभा……! ये नागपूर की संघभुमी नहीं , हमारी दीक्षाभूमी है, संघीयो […]

विविध संस्था आणि संघटनांनी राबविले चैत्यभूमी परिसर स्वच्छता अभियान…..! दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लाखोचा जनसागर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात जमा होतो त्याच्या व्यवस्थापनाची चोख कामगिरी मुंबई महानगर पालिका करत असते मात्र आपल्या बांधवांच्या येण्याने जो ताण महानगर पालिकेवर पडतो त्याला […]

1

जगातला एकमेव महामानव होय हे खरे आहे ….भारताच्या इतिहासातील एकमेव महापूष की ज्याच्या कर्तृत्वाने देशाची प्रगती तर झालीच त्यात सामाजिक विकास ,आर्थिक विकास आणि देशाचा धोरणात्मक विकास झाला त्यात आधुनिक विचारसरणी याची भर पडलीच नव्या सामाजिक सुधारणा अमलात आल्या भारतीय समाज […]