अतिशय दीर्घ लिहिलंय शांततेत वाचावं आणि योग्य ती प्रतिक्रिया द्यावीच ही विनंती. ___________ महेंद्र अशोक पंडागळे आजच्या अयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद या केसचा निकाल आलाय. #रामलल्ला_विराजमान #निर्मोही_आखाडा आणि #सुन्नी_वक्फबोर्ड या तीनही याचिकाकर्त्याना १/३ जागा जागा ३०/०९/२०१० ला #ईलाहाबाद_उच्चन्यायालयाने देऊ केली […]

JNU Scientific Socialism चाप्रवास………! JNU अर्थात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली मध्ये सध्या जे धगधगणार वातावरण सुरू आहे त्याबद्दल अनेक माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, कारणही अगदी तसच आहे 5860 रुपयांमध्ये ज्यांना वर्ष काढता येत होतं त्याना आता तब्बल 49,096 रुपये भरावे […]

गाईचे दूध आणि त्यातून बनणारे तूप अर्थात घी …..! यामध्ये चक्क वारेमाप भेसळ करत लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळणारा व देशी उत्पादन याच्या नावावर स्वदेशी चा धंदा मांडणारा पाखंडी रामदेव बाबा याने नुकतीच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि समतावादी सर्व महामानवाना त्याने […]

STAND WITH JNU शिक्षणापासून नव्या पिढीला वंचीत करण्याविरोधात कोण लढणार ? -लेखक दिवाकर शेजवळ ********************** JNU मध्ये शिकणारी श्वेता पाटील काय सांगतेय…ऐका ! JNU मधे जी Massive फी वाढ झालीये त्या विरोधात तिथले विद्यार्थी प्रॉटेस्ट करत आहेत, आणि काही महाभाग त्या […]

मरण महाग होत आहे- महेंद्र अशोक पंडागळे प्रस्तावना : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या नंतर राज्यात लागलेली राष्ट्रपती राजवट आज पुन्हा एकदा राज्यातल्या रुग्णांच्या मुळावर बसली आहे, “मुख्यमंत्री सहायता निधी बंद झालाय,त्यातून मिळणारी तुटपुंजी रक्कम जी रुग्णांना उशिरा का होईना मिळत होती […]

“सकल ओबीसी समाज” याचा पहिला वर्धापनदिन दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दादर “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय” येथे आयोजित करण्यात आला होता. ‘उत्कृष्ट काम करणाऱ्या सामाजिक संस्था” तसेच सामाजिक चळवळीत सामाजिक कार्यात तळमळीने कार्य करणाऱ्या ओबीसी संघटक तसेच समाज सेवकांना “ओबीसी मित्र पुरस्कार” देऊन […]

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाची गरज ओळखून खेड्यातील समाज बांधवाना शहराकडे चला हा संदेश दिला .पुढे कोकणातील महार समाजातील लोक बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार मुंबईत आले मुंबईत आलेल्या या अकुशल कामगारांना कुठे कपड्यांच्या गिरणीत तर मुंबईतील महानगर पालिकेच्या विविध खात्यात खालच्या दर्जा […]

आजचा दिन विशेष आज तारीख १३ नोव्हेंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह. पर्वती मंदिर सत्याग्रह अमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, […]

आदरणीय श्यामदादा गायकवाड ……..! प्रेरणादायी नेतृत्व .आंबेडकरी चळवळीतील अनेक चढउतार पाहिले अनेक यातना ,दुःख साहिले व निधड्या छातीने आंबेडकरी बाण्याने चळवळीचे नेतृत्व करणारे खंबीर नेते. अंबरनाथ -उल्हासनगर आणि सर्वांगीण ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील झुंजार आणि जेष्ठ नेतृत्व म्हणजे शामदादा गायकवाड .जनतेच्या […]

राजकारण करून बेडूक उड्या मारत कोणत्याच पक्षाला अजून ही सत्ता स्थापन करण्याचे धाडस होत नाहीय .सेनेला ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळाले असे अजूनतरी रीतसर मानता येत नाहीय . सत्ता स्थापनेसाठी व बहुमतातचा आकडा पार करण्याचा कालावधी खूप कमी आहे त्यात […]