वस्तीत माणसांच्या….. गझल हा काव्यातील सर्वात कठीण आणि गंभीर प्रकार आहे .आंबेडकरी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचा ह्या विषयातहातखंडा होता …..गझल ही वृत्तात लिहिली जाते आणि ते ज्याला जमले तो मास्टर…..! आंबेडकरी कवी वसंत वाघमारे यांनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्यात […]
हे युद्ध कधी संपणार ? महानगर पालिका ,महाराष्ट्र शासन ,भारत सरकार यांची यंत्रणा ,मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री आणि संपुर्ण सरकार यंत्रणा …..! डॉक्टर,नर्स,हॉस्पिटलमध्ये राबणारे पॅरामेडिकल चा स्टाफ,सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचारी ,रेल्वे कर्मचारी,बेस्ट चे -एसटी चे चलक -वाहक ,अंबुलन्स चालक ,कर्मचारी रेल्वेचे मोटरमन ,गार्ड […]
प्रसिध्द संगीतकार राजेश ढाबरे यांचे गाण्याच्या माध्यमातून करोना व्हायरस वर जनजागृती गीत . सध्या जगभर करोना व्हायरस ने ग्रासले आहे ..सारे विश्व जणू काही एका व्हायरस च्या विरोधात युद्ध लढत आहे हजारो माणसांचे प्राण आता पर्यंत या व्हायरस ने घेतले आहे […]
जनगणना 2011 – 53 जातींना बुद्धाची ओढ ! **************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ●●●●●●●●●●●●●●●●●● 2011 सालात झालेली मागची जनगणना काय सांगते? राज्यातील 59 अनुसूचित जातींपैकी चक्क 53 जातींना बुद्धाचीच ओढ लागल्याचे त्या जनगणनेतून स्पष्ट झाले आहे। धम्मक्रांतीचे चक्र गतिमान होण्याच्यादृष्टीने […]
पहिली महाड परिषद…! चळवळीच्या सुरूवातीपासून ते १९२७ पर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे घाटमाथ्यावरच चळवळीचे कार्य करीत होते. जवळजवळ २५ वर्षे ते कोकणात उतरले नव्हते. ‘मूकनायक’ साप्ताहिकाचा प्रश्न असो, साऊथबरो कमिटीपुढे निवेदन घ्यावयाचा प्रश्न असो, बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापण्याचा प्रश्न असो, समाज समता […]
20 मार्च ,महाड सत्याग्रह दिन….! , #इथेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी अस्पृश्य समाजाला चवदार तळे येथील पाण्याचा हक्क मिळवून दिला…..! पाणी म्हणजे जीवन ,हे जीवन ही त्याकाळी अमानुष रूढी आणि धर्म व्यवस्थेने अस्पृश्य समाजाला नाकारले होते . सार्वजनिक पाणवठे ,नद्या […]
मोरारजी देसाई आणि वाजपेयी यांचे ‘वैजापूर’! **************** ◆ दिवाकर शेजवळ °◆ divakarshejwal1@gmail.com ●●●●●●●●●●●●●●●●●● जनगणनेत नागरिकांची माहिती टिपून घेतल्या जाणाऱ्या फॉर्मवर क्रमांक:7 चा रकाना हा धर्माची नोंद करण्यासाठी आहे। नागरिकाने आपला धर्म हा हिंदू,शीख, बौद्ध तीन धर्मापैकी कुठलाही एक सांगितला तर त्याला […]
जनगणना: 2021कांशीरामजीचे आठवावे ‘गणित’ ******************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@ gmail.com ●●●●●●●●●●●●●●●●●●● जनगणनेत जे आपला धर्म ‘नवबौद्ध’ असा सांगतात, त्यांची संख्या ‘इतर’ मध्ये ढकलली जाते आणि बौद्धांची संख्या घटते। तर, आपला धर्म बौद्ध आणि जातही बौद्ध अशी अजब माहिती देणाऱ्या बौद्धांची […]
गोदाकाठचे ‘वैद्य’बुवा काय उपाय सांगताहेत ? ****************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ################ तथागताची जन्मभूमी असल्याने अख्खे जग भारताला बुद्धभूमी म्हणून वंदन करते। मात्र 130 कोटी लोकसंख्येच्या देशात बौद्ध एक कोटीसुद्धा नाहीत। 84 लाख बौद्धांपैकी 65 लाख बौद्ध हे एकट्या महाराष्ट्रात […]
महाराष्ट्र देशा जातीवादी देशा………! अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात सैराट सारखी प्रकारे लोकांची मानसिकता दिसू लागली आहे .महाराष्ट्र राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कमालीची जातिवादी मानसिकता दिसत आहे .अन यातुनच मग सैराट सारखी प्रकार घडू लागले आहेत गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यात […]

