अवनी, मूर्ख होतीस तू. मी म्हणते, राहायचंच कशाला त्या जंगलात? जंगल हे काय घर असतं? तुझ्यासाठी असेल गं वेडे, पण आमच्यासाठी तो स्रोत असतो. लाकडाचा, खनिजांचा, साधनसंपत्तीचा. अगं हो, तुझं घर असेल ते, पण पहिला हक्क माणसांचा होता ना त्यावर. अवनी […]

   शिवसेना दुतोंडया सापासारखी-अड प्रकाश आंबेडकर   मुंबई : शिवसेना बोलते एक आणि करते एक. लोक आता मुर्ख राहिलेले नाहीत, अशा कडक शब्दात भारिप बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अड प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका . उद्धव ठाकरे यांच्या नुमत्याच जाहीर केलेल्या […]

1

समाजात मनुस्मुर्ती आजही जिवंत आहे……? भारतीय स्रीला युगांयुगाच्या तरुंगात ठेवणारी व्यवस्था म्हणजे जातीव्यवस्था त्याची आचारसंहिता म्हणजे मनुस्मुर्ती त्या नुसार स्रियांना आर्थिक अधिकार अथवा आर्थिक स्वत्रांत्य नाकारणारी व्यवस्था.मनुस्मुर्तीचे कायदे स्रीयाच्या सामाजिक श्रमावर पुरुषाची मालकी असावी असे सांगते. ज्या मनुस्मुर्तीने उच्च जातीय स्रीला […]

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची आई बेपत्ता..!, तपास सुरू….!   सातरास्ता न म जोशी मार्ग ,धोबिघाट ,महालक्ष्मी, चिंचपोकळी, डिलाई रोड आणि भायखळा विभागातील आंबेडकरी चळवळीतील  क्रियाशील कार्यकर्ते आणि हर्दखळे बौद्धजन संघाचे संस्थापक सल्लागार मा. संदीप ना जाधव यांच्या मातोश्री  श्रीमती वनिता नारायण जाधव […]

धम्मचक्र प्रवर्तन दिन – जगातले सर्वात मोठ्या संख्येने झालेले धम्म परिवर्तन…..! धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांचा विशेषतः बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. हा उत्सव एक धर्मांतरण सोहळा आहे, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख […]

औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची पहिली संयुक्त सभा सुरू ……Live साठी खलील लिंक वर click करा   https://m.facebook.com/story.php?story_fbid=2107661265944938&id=567140206972030

वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर येथील पहिल्याच आधिवेशनामध्ये बौद्ध,धनगर,दलित ,ओबीसी भटके या वंचित बहुजनांच्या एकजुटीचे विराटदर्शन. सावध ऐका पुढील हाका… सोलापूर की गूंज दिल्ली तक ! अंगात लाल शर्ट… डोक्याला पिवळा फेटा… हातात काठी ! आजचं हे रूप होतं बहुजनांच्या राजाचं !! […]

आठवणीतले अटलबिहारी….बालपणापासून संघभक्त असणारे अटलबिहारी वाजपेयी संघाला आपला आत्मा मानायचे. आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी “बुद्ध पौर्णिमेच्या” दिवशी घेतलेली “पोखरण अणू चाचणी” ,”कारगिल युद्ध” आणि खासकरून “घटना-समीक्षा”असे अनेक पराक्रम केले होते. मात्र सरकारला पुढे करून अत्यंत चलाखीने संविधान बदलण्याच्या संघीय कारस्थानाला […]

ज वि पवार .…….! आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी तेजस्वी अन स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व….! माझ्या शालेय अभ्यासक्रमात दहावीच्या मराठी पुस्तकात तील ती कविता- तू झालास मुकसमाजाचा नायक.…….! कधी स्वप्नातही त्या वेळी वाटले नव्हते की या कवितेच्या कवींना मी भेटेन ….! ज्या दिवशी ही कविता […]