लोकसत्ता च्या आजच्या मुलाखतील बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे – 1) बाबासाहेबांनी आदिवासींनाजल-जंगल-जमीन चा अधिकार व मालकी हक्क दिलातुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यांच्याकडून तो तुम्हाला घ्यावा लागेलपरंतु तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण करत आहातआदिवासी त्याला विरोध करतोयतर तुम्ही सलवा जुडूम चालवताव […]

 राज्यातील जवळपास साडेपाच लाख मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना सेवाकाळात मिळणारा पदोन्नतीचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे बंद झाला आहे. ७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे एकिकडे मागासवर्गीयांची आरक्षित बिंदुनामावली नुसार येणारी ३३ टक्के पदे नष्ट करुन […]

शिरी कफन बांधून!- विवेक मोरेमो. ८४५१९३२४१०गात्रागात्रातून शब्दांचे अंगार फुलवीत..मेश्राम सर आपल्या चिरक्या आवाजात मला कविता म्हणावयास पाचारण करतात.मी कवितापिठावर जाऊन कवितेला सुरुवात करतो,अन् का कुणास ठाऊक……?प्रेक्षकात बसलेला धुरंधर आपल्या रुपेरी दाढीवरुन हात फिरवत मिश्किलपणे हसतो.हसताना नकळत त्याचा तांबूस दात दर्शन देऊन […]

दोन महापुरुषांच्या वारसांची एक ऐतिहासिक भेट: दोघांचे वैचारिक एकत्र येण्याची काळाची गरज!. सध्या मराठा आरक्षणाचा मुदा भलताच उग्र झाला आहे त्यात शाहू महाराजाचे वंशज श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले ह्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि जेष्ठ कायदेपंडित वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड […]

वाशीचे कोवीड सेंटर सोई सुविधायुक्त.. हजारो पेशंट मावतील अशा त्या सेंटर मध्ये प्रत्येक वाॅर्डात 10/12 डॉक्टर नर्स रुग्णांच्या सेवेला तैनात होते.. रुग्णांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणार्‍या नर्स असोत की तत्परतेने एखाद्या पेशंटला ऑक्सीजन लावणारे डाॅक्टर असोत, प्रत्येक जण कर्तव्य आणि जबाबदारीतून […]

राजकीय, आर्थिक, सामाजिक स्तरावर दिवसागणिक नव-नवीन समीकरणे बनताना व बिघडताना दिसून येत आहेत. या सर्व कार्यक्रमात आपला आंबेडकरवादी तरुण फारसा दिसून येत नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या अथक प्रयत्त्नांनी व बलिदानांनी, समतेच्या उंबरठ्यावर आणून सोडलेल्या, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी निःस्वार्थ भावनेने लढा पुकाराण्यास […]

प्रज्ञा शील करुणा असे बहुसंख्य महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्ध म्हणतात.पण त्याचा अर्थ माहिती असून ही आचरणात आणत नाही.आचरणात शील नसेल तर समाधी कशी लागेल.आणि समाधी लागलीच नाही तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान कसे प्राप्त होईल.वाचण्यासाठी लिहण्यासाठी प्रथम शिकावे लागते,बाराखडी पाठ असली पाहिजे तरच एका […]

 प्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण […]

सुगंधाई फाऊंडेशन,दान मैत्री आणि जय भारत यु ट्यूब चायनेल च्या व्दारा जागतिक बुद्ध पौर्णिमेला बुद्ध -भीम डिजिटल जयंतीचे ऑनलाईन आयोजन ! गेल्या काही वर्षापासून सुगंधाई फाऊंडेशन ही सामाजिक कार्य करणारी सेवा भावी संस्था असून संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामवंतांना मानांकित करून […]