मानवधर्माचा प्रेषित आंबेडकर हे हिंदुधर्माचे शत्रू आहेत असे जे म्हणतात त्यांना आंबेडकर सुतराम समजले नाहीत . हिंदुधर्माचे आणि समाजाचे जातीभेदाने,अस्पृश्यतेने आणि भिक्षुकशाहीने वाटोळे केलेले असून त्यांच्या कचाट्यातून त्यांची जर ताबडतोब मुक्तता केली नाही आणि स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव ह्या तत्वांच्या पायावर हिंदुधर्माला […]

  वरील सचित्र रेखाटले आहे विनोद पवार ,कल्याण प  यांनी महत्मा फुले यांचे  त्यांच्या जयंती निमित्त The Pioneers of WOMEN’s Education in India… One of the most important figures of the Social Reform Movement in India…Let’s Salute this Legend ! on […]

1

‘असं आकाराला आलं आपल्या बाबासाहेबांचं राजगृह’ ज्ञानाची प्रचंड भूक असलेल्या बाबासाहेबांची विद्यासंपन्न होण्याची अभिलाषा फार महान होती. त्यांची शिक्षण घेण्याची दुर्दम्म इच्छाशक्ती अपार होती. त्यांचे शिक्षणा विषयी आधुनिक व उदार मतवादी दृष्टीकोन या संबंधी जगभरातील विद्वानांमध्ये तेव्हाही कुतूहल होते, आजही आहे. […]

भारतीय संविधानाची निर्मिती : एक सत्यता 1945 साली दुसरे महायुद्ध समाप्त झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले. या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठविले. हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणाचा निर्विघन मार्ग, पद्धती, प्रक्रिया आणि साधने सुचविण्याच्या […]

आज २० मार्च….! महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढलेला मानवमुक्तीचा अर्थात पाण्याचा लढा…! चवदार तळ्याचा सत्याग्रह या लढ्यानेच सार्‍या जगाचे लक्ष केंद्रित करुन मानवी हक्कांचा लढा जागतीक पातळीवर नेवुन या देशातील हजारो पिढ्यांची गुलामगीरी विरूध्द विद्रोह केला. आपल्या लाखो अनुयायांसमवेत कुलाबा जिल्हा […]