मावळलोकसभा क्षेत्रातल्या बौद्धांनी आणि वंचित घटकांनी आपला नेता म्हणून मा.राजारामपाटील यांनाच निवडून द्यावं !!! होय त्याच कारण ही तितकंच योग्य आणि तर्कसंगत आहे. मागच्याच आठवड्यात म्हणजेच 21 आणि 22 मार्च 1920 ला, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भरवलेल्या माणगाव परिषदेला नव्वदी पूर्ण होऊन […]

आर पी आय चे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस अड गौतम भालेराव याचे निधन-परभणी जिल्ह्यातील एक लढावू व्यक्तमत्व काळाच्या पडद्याआड भावपुर्ण अदरांजली रिपाईचे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस अॅड. गौतम भालेराव यांचं नुकतच हृदयविकाराच्या झटक्याने गंगाखेड येथे निधन झाले. मृत्यू समयी ते ६२ वर्षाचे होते. […]

1

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर लोकसभा मतदार संघ 2019 प्रमुख उमेदवार अड आंबेडकरांकडे किती आहे मालमत्ता ? आणि इतर काही….. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या […]

सोलापूर येथे ऐतिहासिक गर्दी …… वंचित बहुजन आघाडीचे नेते अड प्रकाश आंबेडकर आज आपल्या लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास जात आहेत त्यांचे ढोल तासे तसेच विविध वाद्य आणि मोठा जनसागर लोटला आहे . एखाद्या उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांना […]

नुकतीच जेष्ठ नेते माजी न्यायाधीश मा बी जी कोळसे पाटील यांनी वंचित आघाडीवर काही आरोप केले . पुरोगामीत्व आणि परिवर्तन यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वाचण्यासारखी जेष्ठ संपादक मा गुणाजी काजीर्डेकर यांची लेखमाला. निखारे आणि कोळसे (भाग १) परिवर्तनाचे आपण कसे खंदे […]

बा…..! पेटविलेस पाणी, पेटविलेस रक्त, पेटवीलेस अनैतिक धर्मरुढींची विषवल्ली धर्मग्रंथ…! जाळलास या भुमीतला विषम अन्यायकारक अज्ञानी कुजकट विचांरांचा गावगाडा, असमान,हीनकस अमानुष अर्थहीन कोंडवाडे, अनादीकाळाची तोडुन बेडी, दुबळ्या, गतगात्र निर्विकार , निशब्द मनांना नवचेतना देत साकारलीस नव प्रकाश किरणे, धर्ममार्तडांच्या विषवल्लीला लाथ […]

वंचित बहुजन आघाडी आघाडीलाच नव्हे तर युतीला देखील खाणार !– वैभव छाया वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस प्रणीत आघाडीची मते खाणार असा आरोप होतो आहे. तो खराच आहे . वंचित बहुजन आघाडी भाजप प्रणीत आघाडीची मते खाणार आहे असाही आरोप होतोय. […]

संघर्ष मानवी मूलभूत हक्काचा..……! युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांचा चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती केली. महाड चवदार तळे सत्याग्रह हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो […]

लोकसभा रणसंग्राम आणि आंबेडकरी समाजाची भूमिका ? – तुम्ही सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे की, तुमचा उध्दार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही; किंवा तो मी करणार नाही. जर मनात आणाल तर तुमचा उध्दार तुम्हीच करुन घेण्यास समर्थ व्हाल. मला सांगण्यास आनंद वाटतो […]