क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महापरिनिर्वाण दिनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानकडून अभिवादन…!. पुणे: देशातील पहिल्यादा स्त्रियांना शिक्षणाची दारी खुले केले,असंख्य यातना आणि हालअपेष्टा सहन करत आपल्या पतीला अर्थात महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना साथ दिली. आज शिक्षणाचे आलेले महत्त्व आणि स्त्रियांना मिळत असलेला […]

माटुंग्यात रंगपंचमी दिनी भारतीय बौद्ध महासभा आणि भीमयान बुद्ध विहार समिती ची जनप्रबोधन रॅली. मुंबई -माटुंगा : मुख्यतः मुंबईत सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत आपल्या परिरास विविध धार्मिक सण मोठ्या उत्साहात व मोठया प्रमाणात साजरे केले जातात मात्र सण साजरे केले […]

जागतिक महिला दिन निमित्ताने रेणुका फौंडेशनने घरकाम करणाऱ्या महिलाचा प्रेरणा 2020 मेळावा आयोजित करून यशस्वीपणे सपन्न झाला . विभागातील विविध समाजातील महिला व विविध संस्था सहभागी झाल्या होत्या……! रेणुका ब्रँड आणि प्रोमोशन ही कॉर्पोरेट क्षेत्रात विविध कंपन्यांच्या ब्रँड ना त्यांचे प्रॉडक्ट […]

१६७७ शतकातील दगडी फलक तीन माकडावर उभे असलेले आमीदा न्योराई यांचा फलक कामाकुरा येथील तेनन गिर्यारोहन केंद्राच्या प्रवेशद्वारावर आहे. जपान मधील अशा फलकांचा अभ्यास करून वर्गीकरण करण्यात आले आहे. तीन माकडा वरती ज्या देवता दाखविला गेलेले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे […]

आमची माती आमची माणसे…! कोकणातील माणसे मुंबईत राहत असतात पण त्यांचे सारे लक्ष आपल्या गावावर तिथल्या मातीवर असते त्या गावाचा विकास त्या गावात घडणाऱ्या विकासात्मक घडामोडी .गावातील जागरूक तरुण वर्ग. मुंबई प्रत्येक गावात असे जागरूक तरुण असतात राजापूर तालुक्यातील खिनगिनी हे […]

गेल्या चार वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दृष्टीने मागास आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय ,उद्योग उभे करायचे आहेत असे समजतील होतकरू आणि प्रामाणीक लोकांसाठी अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनाझेशन वेगवेगळया ठिकाणी आर्थिक चळवळीच्या माध्यमातून विविध मार्गदर्शन सेमिनार आयोजित करत असते . व्यवसाय करायचा असेल तर […]

पत्रकार संघात 31 जानेवारीला मूकनायक राष्ट्रीय सन्मान सोहळा..!. मुंबई,दि 24 (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या मूकनायक या पहिल्या पाक्षिकाची शताब्दी येत्या 31 जानेवारी (शुक्रवार) रोजी महाराष्ट्रासह देशभरात साजरी होणार आहे. त्यानिम्मित संध्याकाळी 5 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या […]

‘ मूकनायक’ ची शताब्दी विद्यापीठ पातळीवर साजरी करा; गणराज्य अधिष्ठानची मागणी. ठाणे,दि 23 ( प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जागृतीसाठी चालवलेल्या ‘ मूकनायक’ या पहिल्या पाक्षिकाची शताब्दी राज्य सरकारने विद्यापीठ पातळीवर साजरी करावी, अशी मागणी गणराज्य अधिष्ठानचे अध्यक्ष […]

भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास सर्वच प्रतिगामी आणि पुरोगामी इतिहासकार याना आव्हान देणारा आणि त्या इतिहासकारांचे खरेपणा खुजा करणारा लढा…! १९ व्या शतकातील दुसऱ्या शतकातील झालेल्या तिसऱ्या ब्रिटिश -मराठा युद्धा ने पुढच्या शतकातील दीडशे ते दोनशे वर्षा साठी भारताचा राजकीय व सामाजिक […]