ज्या रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जगभरात पोहचवले त्याच महामानवांच्या पुतळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मध्ये जिजामाता उद्यानात असलेला महामानव डाॅ…बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रात्री समाज कंटकांनी विटंबना केली. सदर घटनैचा जाहिर निषेध खेड अर्थात कोकणात जातीवाद जरी असला तरी त्याचे असे रुप आतापर्यंत […]
आज दि. 26मार्च 2018 कोरेगाव भीमा येथिल दंगलीला जबाबदार असणार्या संभाजी भिडे यांच्या अटकेकरीता तसेच राज्यात वाढता दलित अत्याचार व शिक्षणातिल भ्रष्टाचार विरुध्द एल्गार मौर्चाचे आयोजन भारिप बहुजन महासंघाचे राष्टिय अध्यक्ष आद.प्रकाश आंबेडकर यांनी व विविध सामाजिक व राजकिय संघटनांवतीन आयोजित […]
लढा …अस्तित्वाच्या अस्मितेचा….! आज जवळजवळ चार महिने पुर्ण होत आलेत. तपासाची कामे ही पुर्ण झालीत त्यात ज्याच्यावर आरोप आहेत ते मनोहर कुलकर्णी अर्थात भिडे अजुन ही मोकाट आहेत त्याला हात लावावयाची ताकद सरकारची नाहिय.सरकार पुर्णपणे हतबल झालेय. जेव्हा राजा हतबल असतो […]
अमेरिका स्थित दिलीप म्हस्के यांच्या नितांत प्रयत्नाने युनाइटेड नेशन्स च्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार होती. परंतु मोदी सरकारने युनाइटेड नेशन्स च्या ऑफिस मध्ये हा पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यास कळविले व युनाइटेड […]
चक्रवर्ती सम्राट अशोक : भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, […]
शिक्षणाची संधी आणि रोजगाराच काय??? केंद्रात आणि राज्यात असलेले बीजेपी सरकार घोषणाबाजी,जाहिरात बाजी यावर भर देवुंन सतत मतदादारांना भुलविणार्या सरकार विरोधात नुकताच शेतकर्यांनी लाॅग मार्च केला त्यानंतर आता शिक्षणाच्या हक्कासंदर्भात डेमोक्रेडीट युथ फेडरेशन व स्टुटंट फेड्रेशन आॅफ इंडिया यांच्यावतनं आझाद मैदानात […]
महामानव डाॅ.आंबेडकर ,क्रिकेटपट्टु हार्दिक पंड्या आणि समाज व्यवस्था…! काल राजस्थान न्यायालयात क्रिकेटपट्टु हार्दिक पंड्याने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांवर ट्विट जे केले ते अत्यंत खालच्या पध्दतीचे असलेले विधान आहे. यावर राजस्थान न्यायलयात खटला दाखल करण्यात येवुन तो भलताच वादात सापडलाय. तुर्तास […]
निमित्त….. महाड सत्याग्रह आणि कोकणातील लढवय्ये भीम अनुयायी…! महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे सतत कार्यकर्त्ये आणि लढवय्या लोकांचा भरणा असायचा सतत ते समाजासाठी जागृत असायचे.त्यांच्या ह्या स्वभावरुन असंख्य कार्यकर्त्ये निर्माण होवु लागले. कोकणातील सोमवंशीय महारांतील गोपाल बाबा वलगणकर हे पहिले मोठे […]
भारतीय संविधानाची निर्मिती : एक सत्यता 1945 साली दुसरे महायुद्ध समाप्त झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले. या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठविले. हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणाचा निर्विघन मार्ग, पद्धती, प्रक्रिया आणि साधने सुचविण्याच्या […]

