खरी गुरू शिष्य परंपरा अण्णाभाऊ साठेंनी सुरू केली आहे….जीवनाच्या अंतिम क्षणी शाहिरीतून जे काव्य रचले होते ते खूप महत्त्वाचे आहे, अण्णाभाऊ म्हणतात-
“जग बदल घालुनि घाव । सांगून गेले मज भीमराव !!”
या ओळीतून त्यांनी बाबासाहेबांना प्रेरणास्थानी मानले.
व “फकीरा” ही कादंबरी बाबासाहेबांना अर्पण करून आपले सांस्कृतिक नाते घट्ट व स्पष्ट केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम..!
Team - www.ambedkaree.com
We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.
YOU MAY LIKE ..
-
19/12/2018
दिवसभरात पंतप्रधानांनी केल्या घोषणा –
-
25/01/2019
Microfinancing is a great way to help poor
-
01/04/2020
प्रियदर्शी सम्राट अशोका जयंती….!