पहिली महाड परिषद…! चळवळीच्या सुरूवातीपासून ते १९२७ पर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे घाटमाथ्यावरच चळवळीचे कार्य करीत होते. जवळजवळ २५ वर्षे ते कोकणात उतरले नव्हते. ‘मूकनायक’ साप्ताहिकाचा प्रश्न असो, साऊथबरो कमिटीपुढे निवेदन घ्यावयाचा प्रश्न असो, बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापण्याचा प्रश्न असो, समाज समता संघाचा प्रश्न असो, वसतिगृहे चालवण्याचा प्रश्न असो, अगर जिल्ह्याजिल्ह्यामध्ये […]

20 मार्च ,महाड सत्याग्रह दिन….! , #इथेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी अस्पृश्य समाजाला चवदार तळे येथील पाण्याचा हक्क मिळवून दिला…..! पाणी म्हणजे जीवन ,हे जीवन ही त्याकाळी अमानुष रूढी आणि धर्म व्यवस्थेने अस्पृश्य समाजाला नाकारले होते . सार्वजनिक पाणवठे ,नद्या नाले आणि तळावे ही अस्पृश्य समाजाला खुली नव्हती परिणामी […]

मोरारजी देसाई आणि वाजपेयी यांचे ‘वैजापूर’! **************** ◆ दिवाकर शेजवळ °◆ divakarshejwal1@gmail.com ●●●●●●●●●●●●●●●●●● जनगणनेत नागरिकांची माहिती टिपून घेतल्या जाणाऱ्या फॉर्मवर क्रमांक:7 चा रकाना हा धर्माची नोंद करण्यासाठी आहे। नागरिकाने आपला धर्म हा हिंदू,शीख, बौद्ध तीन धर्मापैकी कुठलाही एक सांगितला तर त्याला जात विचारली जाते। ( बुद्धाच्या धम्मात जाती नाहीत, हे […]

जनगणना: 2021कांशीरामजीचे आठवावे ‘गणित’ ******************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@ gmail.com ●●●●●●●●●●●●●●●●●●● जनगणनेत जे आपला धर्म ‘नवबौद्ध’ असा सांगतात, त्यांची संख्या ‘इतर’ मध्ये ढकलली जाते आणि बौद्धांची संख्या घटते। तर, आपला धर्म बौद्ध आणि जातही बौद्ध अशी अजब माहिती देणाऱ्या बौद्धांची संख्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येतून बाद होते। जनगणनेतून प्राप्त होणाऱ्या […]

गोदाकाठचे ‘वैद्य’बुवा काय उपाय सांगताहेत ? ****************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ################ तथागताची जन्मभूमी असल्याने अख्खे जग भारताला बुद्धभूमी म्हणून वंदन करते। मात्र 130 कोटी लोकसंख्येच्या देशात बौद्ध एक कोटीसुद्धा नाहीत। 84 लाख बौद्धांपैकी 65 लाख बौद्ध हे एकट्या महाराष्ट्रात आहेत।अर्थात, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 सालात नागपुरात केलेल्या […]

महाराष्ट्र देशा जातीवादी देशा………! अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात सैराट सारखी प्रकारे लोकांची मानसिकता दिसू लागली आहे .महाराष्ट्र राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कमालीची जातिवादी मानसिकता दिसत आहे .अन यातुनच मग सैराट सारखी प्रकार घडू लागले आहेत गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यात बौद्ध समाजातील तरुणांची झालेली हत्या ह्या घडलेल्या प्रकाराने तर […]

बौद्ध महासभेला बेदखल कसे समजलात? ******************* ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com # अनुसूचित जातीच्या यादीत कुठल्या जातीचा समावेश, जात प्रमाणपत्र हे विषय पूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहेत। त्यात हस्तक्षेपाची आगळीक करण्याचा आणि काना, मात्रा, वेलांटीचा सुद्धा बदल करण्याचा अधिकार राज्यांना नाही। मग केंद्र सरकारचा जात प्रमाणपत्राचा नमुना बाजूला सारून बौद्धांचे […]

व्ही पी सिंग सरकार की जरा याद करो कुर्बानी! ******************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ■ बौद्धांना सवलती देण्याची दिवंगत पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी केलेली महान कामगिरी धम्मक्रांतीच्या संदर्भात आंबेडकरी समाजाने समजून घेतली पाहिजे। सिंग यांच्या निर्णयामुळे दोन गोष्टी घडल्या। त्यातली पहिली म्हणजे धर्म परिवर्तनानंतर केंद्रातील सवलती गमावण्याच्या मिळालेल्या […]

अशी झुंजणारी तुझी जात होती!हा विरोधाभास नाही काय? ******************* ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ■ बसपा नेत्या मायावती यांनी एकहाती सत्ता काबीज करण्याचा करिष्मा करून दाखवलेल्या उत्तर प्रदेशसारख्या विशाल राज्यात बौद्धांची संख्या 3 लाखाच्यावर नाही। बुधगयेचे महाबोधी विहार वसलेल्या बिहारमध्ये तर बौद्धांची संख्या 15 हजाराच्या आत आहे। येत्या जनगणनेत बौद्ध […]

बौद्धांच्या ‘कास्ट नंबर: 37’चा जनक अखेर सापडला ! ● स्वतंत्र नमुन्यातील जात प्रमाणपत्रांमुळे व्ही पी सिंगांनी दिलेल्या सवलतींवर पाणी ● ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ ■ दिवाकर शेजवळ ■ मुंबई :, दि 12 मार्च : व्ही पी सिंग सरकारने 1990 सालात बौद्धांना केंद्रातही अनुसूचित जातीच्या सवलतींना पात्र ठरवल्यापासून देशभरात त्यासाठी जात प्रमाणपत्राचा एकच नमुना […]