साम दाम दंड भेद या नीतीचा पुरेपूर वापर होऊन एक गैरमुस्लिम तालिबानी राष्ट्राचा उदय झालाय. गोबेल्स नीती यशस्वी झाली. महाराष्ट्रापुरते बघावयास गेलयास या निवडणुकीने काँग्रेस नेत्यांच्या गर्वाचा फुगा फोडला आणी बहुजनांची, वंचितांची, मुस्लिमांची ताकद खऱ्या अर्थने दिसून आली आहे .बाळासाहेब आंबेडकर ओवेसी आणि इतर काही पक्षांनी केलेल्या वंचित आघाडीला सीट्स […]

नुकत्याच स्टार प्रवाह या tv वाहिनीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मालिका प्रसारित होत आहे त्यामालिकेत दाखवलेल्या माहिती संदर्भात – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामानवाची गौरव गाथा ही मालिका स्टार प्रवाहावरुन प्रक्षेपित होणार असे समजतात सर्वांनाचं उत्कंठा लागली होती, अपेक्षाही वाढल्या होत्या. कारण, जगाच्या पाठीवर युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव […]

या जगातील सर्व दुःख दूर करण्यासाठी किंवा ते संपूर्ण नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी विविध मार्गाचा अवलंब करुन पाहिला यासाठी महत्वाचे म्हणजे त्यांनी संपूर्ण घरादाराचा त्याग करुन आपल्या राज्यांतील दुःख, त्याग, व गरीबी का आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या पृथ्वीतलावर त्यांना असे जाणवले की, जन्म आहे तर मृत्यू […]

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी दैनिक दिव्य मराठीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त देण्यात येणारा ‘प्राउड महाराष्ट्रीयन 2019’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘यंग पॉलिटीशीयन’ कॅटगीरी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . सिद्धार्थ मोकळे […]

भाजपा शिवसेना हे डाकूंचे सरकार..! – अड बाळासाहेब आंबेडकर विरार ( प्रतिनिधी ) :- वंचितांची सत्ता येऊन घराणेशाही मिटली पाहिजे, घराणेशाही आहे तोपर्यंत लोकशाही वाढू शकत नाही, लोकशाहीचे कुटुंबीकरण झाले आहे म्हणून घराणेशाही संपविणे आणि लोकशाही वाचविणे ही आपली जबाबदारी राहिली पाहिली तसेच भाजपा शिवसेनेला वंचित बहुजन आघाडीचं हरवू शकते […]

सोलापूर लोकसभा मतदार संघात आज झालेल्या अड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभा लाखोंच्या गर्दीवर गाजली….! P सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी ही घणाघाती भाषणात अड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृखली आपण आपली लढाई लढूया असे आव्हान केले. प्रचारादरम्यान प्रमुख नेत्यांची भाषणे झाली . त्यात मुख्य भाषण होते ते बॅरिस्टर ओवेसी साहेबांचे. […]

संघर्ष मानवी मूलभूत हक्काचा..……! युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांचा चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती केली. महाड चवदार तळे सत्याग्रह हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो मानवी मुलभूत हक्कांसाठी होता. पाण्यासारख्या मुलभूत प्रश्नी सुध्दा इथे […]

एका बुजुर्ग पत्रकार मित्राचा फोन आला. महाराष्ट्रातील काँग्रेस मृतवत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा फायदा घेते आहे, असं काय काय तो बोलत होता. खूप वेळ मी त्याचं ऐकत होतो. मी त्याला म्हटलं– काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सरदारांचे पक्ष आहेत. कोण पाच हजारी तर कोण दस हजारी. ही मुळात घराणी आहेत. […]

वंचित बहुजन आघाडी चे कोकणात झंझावाती शक्ती प्रदर्शन काल कोकणात विशेष रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचे केंद्र बिंदू असलेल्या सर्वात मोठ्या शहरात अर्थातच रत्नागिरीत काल व ब आघाडीचे प्रमुख अड प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीतीतीत पार पडली . लाखोंची गर्दीत असलेल्या या सभेत आत्ता पर्यंत च्या कोकणातील सर्वात मोठ्या गर्दीच्या सभांचे […]

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्राला अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी पाठविलेले उत्तर प्रति राधाकृष्ण विखे पटील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस सप्रेम नमस्कार, आपले दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ चे पत्र सायंकाळी ६.३८ वाजता मिळाले.. ..पत्रा बद्दल आभार . वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेनंतर, महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्हयात झालेल्या प्रत्येक जाहीर […]