आज दिक्षा भूमीवर लाखोंचे धर्मांतर…! धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून ओबीसी समाजातील लाखो लोकानी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यात शाहीर सीमा पाटील आणि त्यांचे सहकारी यांचा सहभाग आहे आजच्या देशभरात लाखो लोक बुद्ध धम्माची दिक्षा घेऊन बुद्धाचरणी नतमस्तक होत आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांचा विशेषतः बौद्धांचा प्रसिद्ध व […]

●●●●●●●●●●●● महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ डिसेंम्बरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आंबेडकरी संग्रामने मुख्यमंत्री मान. उद्धव ठाकरे यांना पाठवलेले हे निवेदन. अनुसूचित जातींसाठीच्या राखीव मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदारांची संख्या २९ इतकी आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाला पत्र पाठवण्यात आले आहे. दलितांच्या संविधानिक अधिकारांची जपणूक करणे हे त्या आमदारांचे नैतिक कर्तव्य आणि […]

AMBEDKAREE SANGRAM ■ सोमवार 6 डिसेंबर 2021सकाळी 11 वाजता■ स्थळ: चैत्यभूमी ( दादर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रारंभी), दादर ( पश्चिम ) मुंबई. आपणांस कल्पना आहेच की, नागपूरच्या रुग्णालयासाठी वळवण्यात आलेले दलित विकास निधीतील 875 कोटी रुपये परत मिळण्यासाठी आंबेडकरी संग्रामने जंग छेडले आहे. तो निधी परत मिळवण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी सोमवारी […]

उमाकांत रणधीरही आता काळाच्या पडद्याआड ■ दिवाकर शेजवळ ■divakarshejwal1@gmail.com १९७० चे दशक.स्थळ: हुतात्मा चौक. दलितांच्या सत्कार्यामाजीकुणी करील हस्तक्षेपया दलितांचा चित्ता घेईलऐसी ऐसी झेप….. एकी जोडो, बेकी तोडोसारी दुनियासे कहीयोये पँथर रंग लायेगीतुम देखते रहियो….. पँथरच्या नामांतर मोर्चात प्रख्यात आंबेडकरी कवी- गायक नवनीत खरे हे लाऊड स्पीकर लावलेल्या टॅक्सी- माल ट्रकवर […]

धम्मचक्र प्रवर्तन दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांचा विशेषतः बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. हा उत्सव एक धर्मांतरण सोहळा आहे, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.तेव्हापासून हा दिवस दरवर्षी ‘अशोक विजयी दशमी’ (दसरा) व १४ ऑक्टोबर रोजी […]

जगात तथागताचा विज्ञानवादी बुद्ध धम्म अश्वगतीने वाढत असतांना भारतात मात्र सर्वधर्मसमभावाच्या राजकीय मोहजालात अडकतांना दिसत आहे.त्याचे आत्मपरीक्षण करण्याचा हा प्रयत्न आहे.धम्म दीक्षा घेतलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला ६५ वर्ष पूर्ण होत असताना.त्यांनी दिलेले धम्म आज ही समाजात पूर्ण रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.त्यामुळे आम्ही खूप पुढे गेलो असे म्हणता येत […]

सत्याग्रह कॉलेज, नवी मुंबई नवी मुंबई: केंद्रातील सरकार काँग्रेसचे असो की भाजपचे, अनुसूचित जाती- जमातींच्या संविधानिक अधिकारांचे जतन करणे त्यांचे घटनादत्त कर्तव्यच आहे, असे सांगतानाच देशात सध्या सुरू असलेला सरकारी उपक्रमांच्या खासगीकरणाचा सपाटा म्हणजे पुणे कराराचा भंगच आहे, असे प्रतिपादन प्रख्यात शिक्षणतज्ञ प्रा. डॉ जी के डोंगरगावकर यांनी आज येथे […]

निजामविरोधी लढ्यातील योद्धयांना स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान द्यावा मुंबई: स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची सकारात्मक भूमिका महाविकास आघाडी सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घेतली आहे. आता स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानापासून वंचित राहिलेल्या मराठवाड्यातील जुलमी निजामी राजवटी विरोधात उठाव केलेल्या योध्दयांचा प्रलंबित प्रश्नही सोडवावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठवाडा […]

99 वर्षाच्या मोठ्या कालखंडा नंतर ज्या युनिव्हर्सिटी मधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली होती आज त्याच ग्रेज इन युनिव्हर्सिटी मधून नाशिकचे माजी पोलीस अधीक्षक आंबेडकरराईट बुद्धिस्ट संजय अपरांती सर यांचा मुलगा संवेदन संजय अपरांती याने बॅरिस्टर पदवी मिळवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर आंबेडकरवादी समाजातील एकमेव विद्यार्थी होण्याचा मान […]

क्रूरकर्मा मनोहर कदम खटल्यातून मिहीर देसाईंना हटवा! ऍड संघराज रुपवते, चिलगावकर यांची मागणी ‘रमाबाई कॉलनीतील दहा दलितांचे हत्याकांड’ खटल्यातील विशेष सरकारी वकील मिहीर देसाई यांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी. या विषयासंदर्भात स्प्राऊट्स या इंग्रजी दैनिकातून  उन्मेष गुजराथी यांची ‘Ambedkarites demand removal of Adv. Mihir Desai’ ही विशेष बातमी प्रसिद्ध करण्यात आली. […]