कालिना कॅम्पसची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा! ■ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी ■ आंबेडकरी लोक संग्रामचे निवेदन ================= मुंबई,दि,३० जुलै २०२०: देशाच्या सीमा ओलांडून जगभरात पोहोचलेले महाराष्ट्राच्या मातीतील उत्तुंग साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दीची सांगता शनिवारी (१ऑगस्ट) होत आहे. त्याचे औचित्य साधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सांताक्रूझ […]

ताराबाई शिंदे – स्त्री जातीचा हुंकार… काल आणि आज.   सत्यशोधक समाजाच्या तालमीत वाढलेल्या ताराबाई शिंदे 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना नामक छोटासा ग्रंथ लिहिला होता. ताराबाई शिंदे यांचे वडील बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते . ताराबाई यांच्या कुटुंबावर सत्यशोधक चळवळीच्या विचारांचा वारसा होता . बापूजी शिंदे यांनी आपली […]

कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली. -सागर रामभाऊ तायडे  असंघटित नाका कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी १९८२ पासुन शहरातील नाक्यावर कामासाठी उभे राहणाऱ्या कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतांना अनेक अनुभव आले. सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणताही कामगार नाक्यावर उभा राहिला तर त्याला शंभर […]

आरक्षण Reservation म्हणजे नक्की काय?.राजर्षी शाहूमहाराजानी ते का दिले?. ************************************* -सागर राजाभाऊ तायडे -भाडुप,मुंबई ************************************** ज   आरक्षणामुळे देश ढवळून निघाला आहे.समतावादी व्यवस्था लोकशाहीच्या मार्गाने सत्तर वर्ष राज्य करीत असतांना विषमतावादी व्यवस्था मनुस्मृतीच्या मार्गदर्शक तत्वाने आरक्षण आरक्षण करीत राजकीय सत्ता स्थानी स्थिर झाली.त्यामुळेच आरक्षण हा विषय प्रत्येक समाजात खुपच जोर […]

“वारणेचा वाघ जर सिंहाच्या कळपात आला असता तर”.. …. वाटेगाव , वारण्याचं खोरं आणि माटुंगा लेबर कॅम्प ह्याच माझं पहिल्यापासून नातं. माझं आजोळ कराड जवळ विंग, आईच्या आईच (आजीच) माहेर वाटेगाव. माझ्या आईच्या मामाला सगळे वाटेगावकरच म्हणायचे. लहानपणी बहुतेक वेळा आम्ही वाटेगावला जायचो. वारणा खोरे डोळे भरून पहायचो. त्यावेळी समजल […]

भारतीय सैन्यदलातील “महार रेजिमेंट” च्या “अविनाश साबळे” यांची जगतीक “ऑलम्पिक” साठी निवड. भारतीय सैन्यदलात आतापर्यंत महार रेजिमेंटचा इतिहास खूप अभिमानस्पद आहेच पण त्याला एक वेगळी किणार आहे . उपेक्षित तरीही नेहमी युध्दात आघाडीवर असणारी ही रेजिमेंट म्हणजे भारतीय सैन्यदलाचा कणा आहे . ब्रिटिश सरकारपासून कार्यरत असणाऱ्या ह्या रेजिमेंट चें बोध […]

मुक्ती कोण पथे? -डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही परिषद मी केलेल्या धर्मांतरच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलवण्यात आलेली आहे हे तुम्हास कळून चुकले आहेच.धर्मांतरचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे .इतकेच नव्हे,तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्या कारणाने तो विषय मला अत्यंत महत्त्वाचाही वाटतो.हे महत्त्व तुम्हा सर्वांना […]

पुन्हा खासदार ……! पुन्हा ना.रामदास आठवले यांनी राजसभेवर नियुक्ती..! केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मान रामदास आठवले यांनी आज राज्यसभेतील खासदारकीची दुसऱ्यावेळी शपथ घेतली. आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते आणि देशातील वंचितांचे प्रतिनिधित्व  करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्टीय अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टीचे  एकमेव खासदार आदरणीय ना रामदास  […]

आज रिपब्लिकन नेते बी सी कांबळे यांची एकशे एक वी जयंती.या निमिताने…! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर जे काही आघाडीचे अनुयायी बाबासाहेबांच्या जवळचे होते त्यात बी सी कांबळे यांचा अग्रक्रम लागतो मुळात ते एक आंबेडकरी. विचारवंत ,अनुवादक ,कायदेतज्ज्ञ आणि चरित्रकार व प्रसिध्द राजकारणी म्हणून देशात ओळखले जातात.डॉ बाबासाहेब आंबेडकर […]

“भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक” “Buddha and Mahavir” ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ -संजय सावंत नवी मुंबई ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ बौद्ध आणि जैन धर्माचे संस्थापक हे समकालीन आहेत.समकालीन असल्याने समज गैरसमज ही आहेत.त्यांच्या प्रतिमा ,शिल्प आणि मुद्रा बरेच साम्य वाटते मात्र तसे नाहीय बुद्ध प्रतिमा आणि महावीर यांच्या प्रतिमा ओळखण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे बौद्ध साहित्य […]