आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ पत्रकार,संपादक मा गुणाजी काजीर्डेकर यांनी मोठ्या मनाने www.ambedkaree.com च्या वरिष्ठ सल्लागार संपादक म्हणून पदाचा स्वीकार केला. आता त्यांचे विशेष लेख www.ambedkaree.com च्या वाचकांसाठी उपलब्द करीत आहोत !,नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर नवनियुक्त खासदार यांनी वरीष्ठ सभागृहात ज्या गोपनीयतेच्या शपथ घेतल्या त्यावर झालेल्या गदारोळ यावर मांडलेले मत. जयभिम […]

भारतीय संसद हे कायदे बनविणारे सर्वोच्च ठिकाण .देशातील प्रत्येक नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या प्रतिनिधित्वतेची आणि देशाच्या मूल्य अन अखंडत्वाची एकनिष्ठ अन प्रामाणिक राहण्याची शपथ घेतात . कुणी आपल्या मातृ भाषेत ,तर कुणी आपल्या ईश्वराच्या साक्षीने तर कुणी अल्लआह ला स्मरून तर कोण भारत माता की की जय बोलून शपथ […]

बाप माणूस – सामाजिक जान असणारा व्यवसाहिक प्रत्यक्ष कृतीतून मुलाला बनविला एक यशस्वी उद्योजक. मधुकर जाधव शेजावली या खेडेगावचा कोकणातील एक तरुण राजपुरा येथून येऊन मुंबईत 1996 ला आपले फूट वेअर चे दुकान मुलगा सुबोध या साठी सुरू करतो आणि त्या छोट्या दुकानाचे एक प्रशस्त शोरूम मध्ये रूपांतर होते . […]

अस्मिता एक आर्थिक चळवळ…..ही संस्था कोणताही गवगवा न करता अविरतपणे काम करतेय…..! बहुजन समाजातील तरुण उद्योग व्यवसायात यावेत त्यांनी आपली अर्थव्यवस्था निर्माण करावी आणि विविध उद्योग निर्मितीच्या संकल्पनाना योग्य पर्याय निर्माण व्हावा म्हणून काम करत आहे. याची सुरुवात स्वतः पासून करणारे अस्मिताचे उपाध्यक्ष मा किरण तांबे यांचे बंधू आणि अस्मिताचे […]

बौद्ध समाजाची वाताहत भाग :1 इतकी मोठी आत्म वंचना कोणती असू शकेल? -दिवाकर शेजवळ ** लोकसभा निवडणूक आणि आणि बौद्ध समाजाची राजकीय वाताहत यावर माझे ‘चिंतन’ रविवारपासून…. असे काल इथे मी जाहीर केले। त्यांनतर आंबेडकरी समाज बेदखल आणि किंमतशून्य झालेला नाही, अशा काही कॉमेंट्स वंचीत बहुजन आघाडीच्या गोटातून त्यावर पडल्या। […]

जेष्ठ पत्रकार आणि दै.बहुजन लोकनायक या दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक मा दिवाकर शेजवळ सध्या सोशल मीडियावर बौद्धांची राजकीय वाताहात या विषयावर लेखमालिका लिहीत आहेत त्यांच्या या लेखमालेत भाग चौथा यात त्यांनी नोंदवलेले मत त्यांच्या शब्दात….! बौद्धांची राजकीय वाताहत भाग:4 आठवले आणि बाळासाहेब; कॉंग्रेसवरील रागात चुकीचे काय? -दिवाकर शेजवळ बाळासाहेब आंबेडकर […]

साम दाम दंड भेद या नीतीचा पुरेपूर वापर होऊन एक गैरमुस्लिम तालिबानी राष्ट्राचा उदय झालाय. गोबेल्स नीती यशस्वी झाली. महाराष्ट्रापुरते बघावयास गेलयास या निवडणुकीने काँग्रेस नेत्यांच्या गर्वाचा फुगा फोडला आणी बहुजनांची, वंचितांची, मुस्लिमांची ताकद खऱ्या अर्थने दिसून आली आहे .बाळासाहेब आंबेडकर ओवेसी आणि इतर काही पक्षांनी केलेल्या वंचित आघाडीला सीट्स […]

“जिंकु शकलो नाही ह्याची खंत आहे, परंतु आम्ही सन्मानजनक मते घेतली.आम्ही 48 जागावर उमेद्वार देउ शकत नव्हतो, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आमचा सैंडविच करणार होती.हे होऊ नये म्हणून आम्ही स्वतंत्र पणे लढलो.वंचित समुहाने मतदान आणि पैसा दोन्ही देऊन हे स्विकारले. पक्ष मान्यता मिलविन्याच्या दिशेने जात आहोत. 23 लाख मते आता पर्यन्त […]

नुकत्याच स्टार प्रवाह या tv वाहिनीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मालिका प्रसारित होत आहे त्यामालिकेत दाखवलेल्या माहिती संदर्भात – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामानवाची गौरव गाथा ही मालिका स्टार प्रवाहावरुन प्रक्षेपित होणार असे समजतात सर्वांनाचं उत्कंठा लागली होती, अपेक्षाही वाढल्या होत्या. कारण, जगाच्या पाठीवर युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव […]

एकतर डॉ. बाबसाहेबा आंबेडकारानंतर त्यांचं कुणी हयात आहे हे मला 2014 पर्यंत माहित नव्हतं आणि तो पर्यंत बाबासाहेबांनी वंशवारस्याने येणारे नेतृत्व अमान्य केलं होतं, हे अर्धवट ज्ञान घेऊन मी तुम्हाला बाबासाहेबांचे वंश वारसदार इतकं संक्षिप्त पाहत होते.. त्यात नव्याने घडू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे वळू नये म्हणून एक व्यवस्था कसोशीने काम […]