Dr.Alok’s , “Sambodhi” Healthcare & Fitness सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका छोटया गावात मोठा होत आपले शिक्षण पूर्ण करून शहरात अमाप पैशा कमवायचा आणि आधुनिक जगातील भौतिक गरजांच्या मागे धावत राहायचे असे न करता आपले शिक्षण ग्रामीण लोकाच्या हितासाठी त्यांच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टर आहेत त्यापैकीच डॉ अलोक कदम …! अनेक सामाजिक कार्यकर्ते […]

दलित पॅंथरचे एक संस्थापक,आंबेडकरी चळचळवळीतील लेखक,कवी,भाष्यकार ज.वि.पवार’१५ जुलै रोजी   वयाची ७५ वर्ष पुर्ण करीत आहेत.त्यानिमित्त .. निष्टा म्हणजे  काय? आंबेडकरवादी म्हणजे  काय? हे आपल्या कृतिशील जगण्यातून आदरणीय ठरलेले ज.वि.पवार आंबेडकरी चळवळीतील एक आदराचे स्थान आहे .भाऊसाहेब ,दादासाहेब ,मामासाहेब  असली कोणतीच बिरूद न मिरवता ते आंबेडकरी चळवळीत परिचयाचे आहेत ते जवि.या […]

खारघर येथे प्रबुद्ध महिला संघाचा बौद्ध भिक्षु चारिका कार्यक्रम संपन्न. तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले नंतर धम्म प्रचारार्थ 45 वर्षे चारिका केली. आता सामान्य धम्म उपासकाना चारिका म्हणजे काय? हे सांगणे आवश्यक आहे. यात्रा करणे, प्रवेश करणे. तथागत बौद्ध भिक्षूंना विनय सांगितला, की भिक्षुनी एका ठिकाणी बसून राहू नये. बसून […]

महापरित्राण पाठात भारतातील चार विषारी सर्प   आज भारतात सर्पमित्र / सर्प अभ्यासक असे सांगतात की भारतात चारच सर्प असे आहेत की ते फार विषारी आहेत./ यासंबंधीचा उपदेश २५०० वर्षापूर्वी भगवान बुध्दांनी भिक्षूंना महापरित्राण पाठातील खन्ध सुत्तं मध्ये दिला आहे.  एकदा भगवान बुध्द श्रावस्तीला अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करित होते. त्यावेळी […]

हिमोफिलिया-रक्तस्त्राव होणारा आनुवंशिकआजार – डॉ.अलोक कदम हिमोफिलीया हा रक्तस्त्राव होणारा आजार असुन यात शरिरातील रक्ताची गठ्ठा होण्याची क्षमता कमी झाल्याने जखम झाल्यावर वाहणारे रक्त थांबत नाही. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आवश्यक असलेले रक्ताचे गठ्ठा करण्याचे गुणधर्म असलेले घटक (clotting factors) कमी प्रमाणात रक्तात असल्याने हा आजार होतो. हे घटक म्हणजे प्रथिने असतातत.. […]

आर्थिक चळवळीला नवी दिशा. ……चला समाज आर्थिक स्वावलंबी करूया, आत वेळ आली आहे उद्योगधंदे उभारून ह्या देशाच्या आर्थिक शक्तीत नाहीरे वर्गाचा सहभाग वाढिवण्याचा. हाच संदेश समाजात पसरवण्यासाठी आणि उद्दिष्टपूर्ती साठी शाक्य एनर्जी प्रा.ली ,अस्मिता आणि एव्हान्स कमर्शियल एंपायर प्रा. लि टीमने सध्या मुंबई, कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त परिणय […]

सुषमाताई अंधारे यांच्यावर  भ्याड हल्ला…….!          काल इंदौर ची सभा आटपुन सुषमाताई व योगेश दादा लोखंडे आणि सहकारी रात्री उशीरा घरी परतत असताना अचानक एक गाडी त्यांचा पाठलाग करु लागली. योगेश दादा ने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला परंतु मागच्या गाडीत असणाऱ्या हल्येखोरांनी सुषमाताईंच्या गाडीला जोरदार धडक दिली. […]

. अभिनंदन !! शेतमजुराचा मुलगा गिरीश बडोले राज्यात पहिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सगळीकडूण होतेय अभिनंदन !! शेतमजुराचा मुलगा गिरीश बडोले राज्यात पहिला! . केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून उस्मानाबादमधील गिरीश बडोलेने महाराष्ट्रातून पहिला तर देशात विसावा क्रमांक पटकावला आहे. गुणवत्ता यादीत ९९० विद्यार्थी गुणवत्ता […]

कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन   विषेशता कोकणात जातीच्या भिंतीत अडकलेला व विषेशता: रूढी परंपरात अडकलेला बारा बलुतेदार समाज आजही रूढी परंपरा संभाळताना दिसतो. त्यात गणपती,होळी-शिमगा,देव दवस्की,गावकी -भावकी यात अडकलेला व आपल्या परंपरागत रूढींना जपणारा समाज पहावयाला मिळतो. त्या कोकणात पाच हजार लोकांच्या उपस्थित पार पडला.. “शिव विवाह..!” मान्यवर प्रशासकीय […]