क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महापरिनिर्वाण दिनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानकडून अभिवादन…!. पुणे: देशातील पहिल्यादा स्त्रियांना शिक्षणाची दारी खुले केले,असंख्य यातना आणि हालअपेष्टा सहन करत आपल्या पतीला अर्थात महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना साथ दिली. आज शिक्षणाचे आलेले महत्त्व आणि स्त्रियांना मिळत असलेला मानसन्मान याचे सर्वच श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते […]

माटुंग्यात रंगपंचमी दिनी भारतीय बौद्ध महासभा आणि भीमयान बुद्ध विहार समिती ची जनप्रबोधन रॅली. मुंबई -माटुंगा : मुख्यतः मुंबईत सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत आपल्या परिरास विविध धार्मिक सण मोठ्या उत्साहात व मोठया प्रमाणात साजरे केले जातात मात्र सण साजरे केले जात असताना पर्यावरण, पाणी आणि माणसांच्या आरोग्यासाठी ते घातक […]

जागतिक महिला दिन निमित्ताने रेणुका फौंडेशनने घरकाम करणाऱ्या महिलाचा प्रेरणा 2020 मेळावा आयोजित करून यशस्वीपणे सपन्न झाला . विभागातील विविध समाजातील महिला व विविध संस्था सहभागी झाल्या होत्या……! रेणुका ब्रँड आणि प्रोमोशन ही कॉर्पोरेट क्षेत्रात विविध कंपन्यांच्या ब्रँड ना त्यांचे प्रॉडक्ट Door to Door पोहचविण्याचे काम गेली 1999 पासून करत […]

१६७७ शतकातील दगडी फलक तीन माकडावर उभे असलेले आमीदा न्योराई यांचा फलक कामाकुरा येथील तेनन गिर्यारोहन केंद्राच्या प्रवेशद्वारावर आहे. जपान मधील अशा फलकांचा अभ्यास करून वर्गीकरण करण्यात आले आहे. तीन माकडा वरती ज्या देवता दाखविला गेलेले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. शोमान काँगो, सरूताहीको, तैंशाकुठेन, दायनीची, अमिदा, शाखा, याकुशी, […]

आमची माती आमची माणसे…! कोकणातील माणसे मुंबईत राहत असतात पण त्यांचे सारे लक्ष आपल्या गावावर तिथल्या मातीवर असते त्या गावाचा विकास त्या गावात घडणाऱ्या विकासात्मक घडामोडी .गावातील जागरूक तरुण वर्ग. मुंबई प्रत्येक गावात असे जागरूक तरुण असतात राजापूर तालुक्यातील खिनगिनी हे आणि त्याच्या आजूबाजूला असणारी इतर गावे …..तरुणवर्ग जागा होतोय […]

गेल्या चार वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दृष्टीने मागास आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय ,उद्योग उभे करायचे आहेत असे समजतील होतकरू आणि प्रामाणीक लोकांसाठी अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनाझेशन वेगवेगळया ठिकाणी आर्थिक चळवळीच्या माध्यमातून विविध मार्गदर्शन सेमिनार आयोजित करत असते . व्यवसाय करायचा असेल तर भांडवल व व्यवस्थापन असावे लागते निश्चित ध्येय असावे लागते […]

पत्रकार संघात 31 जानेवारीला मूकनायक राष्ट्रीय सन्मान सोहळा..!. मुंबई,दि 24 (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या मूकनायक या पहिल्या पाक्षिकाची शताब्दी येत्या 31 जानेवारी (शुक्रवार) रोजी महाराष्ट्रासह देशभरात साजरी होणार आहे. त्यानिम्मित संध्याकाळी 5 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात मूकनायक राष्ट्रीय सन्मान 2020 हा शानदार सोहळा पार […]

‘ मूकनायक’ ची शताब्दी विद्यापीठ पातळीवर साजरी करा; गणराज्य अधिष्ठानची मागणी. ठाणे,दि 23 ( प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जागृतीसाठी चालवलेल्या ‘ मूकनायक’ या पहिल्या पाक्षिकाची शताब्दी राज्य सरकारने विद्यापीठ पातळीवर साजरी करावी, अशी मागणी गणराज्य अधिष्ठानचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर आणि सरचिटणीस, ज्येष्ठ पत्रकार […]

Savitribai Phule (3 January 1831 – 10 March 1897) was an Indian Social Reformer, Educationalist, and Poet from Maharashtra. She is regarded as the first female teacher of India. Along with her husband, Great Social Reformer Mahatma Jyotirao Phule, she played an important role in improving women’s rights in India […]

भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास सर्वच प्रतिगामी आणि पुरोगामी इतिहासकार याना आव्हान देणारा आणि त्या इतिहासकारांचे खरेपणा खुजा करणारा लढा…! १९ व्या शतकातील दुसऱ्या शतकातील झालेल्या तिसऱ्या ब्रिटिश -मराठा युद्धा ने पुढच्या शतकातील दीडशे ते दोनशे वर्षा साठी भारताचा राजकीय व सामाजिक दिशाच बदलण्याचा पाया बनवला. पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या किनाऱ्यावर […]