संविधान सन्मान रॅली ची 12 दिमाखदार बारा वर्षे …..!!! सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय संविधान व त्याचे महत्त्व लोकांना कळू लागले आहे . एकेवेळी संविधान निर्मात्याची अनुउलेखाने दुर्लक्षित करणारे लोक ही आता संविधानाचा जागर करताना दिसत आहे .ही वस्तुस्थिती आहे. भारतीय संविधान लागू होऊन जवळपास 75 वर्ष झाली आहेत मात्र […]

कल्याण च्या वालधुनीतील शिवाजी नगर येथील साहिल कोचरेकर बनु पाहतोय आंतराष्टिय क्रिकेटपट्टु …. लहाणपणापासुन क्रिकेटची आवड असणार्‍या साहिलने क्रिकेटमध्येच करियर करण्याचे ठरविलेय. तो सध्या कल्याणच्या सुपरिचित योगेश यांकडे तो सुभाष मैदानात क्रिकेटचे धडे घेत आहे. कल्याण मधिल विविध आंतरशाळेय स्पर्धांमध्ये उल्लेखनिय कामगीरी केल्यान तो आता जिल्हास्तरिय क्रिकेट साठी हि खेळत […]