आज 19 जून, मिलिंद महाविद्यालयाचा वर्धापन दिन…!!! 19 जून 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे पीपल्स एजुकेशन सोसाइटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालय हे मराठवाडा प्रदेशातील पहिल महाविद्यालय, त्यावेळी शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास असलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी हैद्राबाद च्या उस्मानिया विद्यापीठात जाव लागायच. औरंगाबाद मधे पीपल्स एजुकेशन […]

कल्याण च्या वालधुनीतील शिवाजी नगर येथील साहिल कोचरेकर बनु पाहतोय आंतराष्टिय क्रिकेटपट्टु …. लहाणपणापासुन क्रिकेटची आवड असणार्‍या साहिलने क्रिकेटमध्येच करियर करण्याचे ठरविलेय. तो सध्या कल्याणच्या सुपरिचित योगेश यांकडे तो सुभाष मैदानात क्रिकेटचे धडे घेत आहे. कल्याण मधिल विविध आंतरशाळेय स्पर्धांमध्ये उल्लेखनिय कामगीरी केल्यान तो आता जिल्हास्तरिय क्रिकेट साठी हि खेळत […]