नामांतर लढ्यातील लढवय्ये- नामांतर लढ्याचा प्रेरणादायी असा संग्राह्य इतिहास. ****************** -दिवाकर शेजवळ दिवंगत पँथर दया हिवराळे प्रख्यात चित्रकार,कवी लेखक आणि मातंग समाजातील कडवे लढाऊ आंबेडकरवादी कार्यकर्ते होते. ते आजारपणामुळे अखेरच्या काळात रुग्णालयात असतानाही मी त्यांच्यावर दैनिक ‘सामना’ तून लिहिले होते. ठाण्यातील दैनिक ‘लोकनायक’ मध्ये (2006 -2010) मी कार्यकारी संपादक असतांना […]

बुद्ध धम्मात सामाजिक समता आणि व्यक्ती स्वातंत्र याला खूप महत्त्व आहे.. *********************** प्रफुल्ल पुराळकर-www.ambedkaree.com वाचनात आलेली पुस्तके : संदर्भ : महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास, ले. मा श मोरे सांस्कृतिक वाटचाल ही कोणत्याही समाजाची त्या समाजावर असणाऱ्या विचार प्रणालीवर अवलंबून असते आणि विचार हे संस्कारातून येत असतात संस्कार हे नीतीतून आणि नीती […]

बदलापुरात भीमसैनिकांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली 129 भीमजयंती. *********************** -किरण तांबे-www.ambedkaree.com बदलापूर : विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९.वी जयंती ही कोरोना १९ च्या भयावह परिस्थितीत जयंती घराघरात साजरी करत बदलापूरातील भिमसैनिकांनी एकञ येत जयंतीसाठीचे धम्मदान हे बदलापूरातील नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी काञप मधील ग्रामीण रुग्णालय येथे ” व्हेन्टिलेटर सुविधा ” उपलब्ध […]

बाबासाहेबांची बदनामी ***************** ‘प्रिंट’च्या शेखर गुप्तांचे प्रा हरी नरकेंपुढे लोटांगण! ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com मुंबई,दि 20: भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी मिळतेजुळते आहेत, असा दावा करणारे खोटारडे व्हिडीओ संघातर्फे भीम जयंतीला प्रसृत करण्यात आले आहेत। पण ‘द प्रिंट’ च्या वेबसाईटवर झलकवण्यात […]

प्राचिन मुंबई महाराष्ट्रस्थित आद्य कौंडिण्य : कोंडिविटे बुध्दलेणीयों का अज्ञात अकल्पित गूढरम्य ईतिहास ! ******************** -नागवंशी नंदकुमार सुभद्रा चांगदेव कासारे नागनगर अपरंत अर्थात मुंबई स्थित कौंडिण्य : कोंडिविटे बुध्दलेणीयों के 4 ईतिहासिक थेरस्मृतिस्तूपों का स्वर्णिम भारतीय धरोहर. नागनगर अपरंत अर्थात मुंबई मे अंधेरी पूर्व यहा 220 फूट ऊँचे वेरावली पर्वत […]

पाकिस्तानातील अल्पसंख्यांक बौद्ध समाज. Buddhist minorities in Pakistan सन २०१७ मध्ये पाकिस्तानातील सिंध आणि पंजाब प्रांतांमध्ये शिरगणती केली गेली. आणि त्यामध्ये फक्त १८८४ लोकांची बौद्ध म्हणून नोंद झाली. हे वास्तव पाहून कुठल्याही बौद्ध बांधवास धक्का बसेल. २३०० वर्षांपूर्वी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्म कंदाहारच्या पुढे पार अफगाणिस्तान पर्यंत […]

डॉ. बाबासाहेब आणि आर.एस.एस.ची विचारधारा एकसारखी असल्याचा दावा धादांत खोटा- प्रा. हरी नरके डॉ. बाबासाहेब म्हणतात, “आर.एस.एस.ही अत्यंत धोकादायक आणि प्रतिक्रियावादी संघटना. तिच्याबरोबर समझोता होऊच शकत नाही.” डॉ. बाबासाहेब यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आर.एस.एस. तर्फे खोटारडे व्हीडीओ प्रसृत करण्यात आले. त्यातला एक दि.प्रिंट च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला असून तो […]

हिंदुराष्ट्र ही महाभयानक आपत्ती:डॉ. बाबासाहेबांचा इशारा-प्रा.हरी नरके केवळ एक व्यक्ती एक मत यापेक्षा एक व्यक्ती एक मुल्य यावर बाबासाहेबांचा भर होता. सामाजिक लोकशाहीची मुल्ये त्यांनी राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक असावे ही ४५ व्या कलमातील तरतूद त्यांना मुलभूत अधिकारात आणायची होती. ती त्यांना आणता […]

स्त्रिया, शूद्र, शेतकरी, कामगार यांना मुक्तीदाता आणि गुलाम करणारा यातला भेद कधी कळणार? – प्रा. हरी नरके आपल्या राज्यघटनेची सुरूवात “आम्ही भारताचे लोक” या शब्दांनी व्हायला हवी असा विचार जेव्हा बाबासाहेबांनी मांडला तेव्हा अनेक सदस्यांनी “देवाच्या नावानं” अशी संविधानाची सुरूवात करावी अशी दुरूस्ती सुचवली. काहींनी तर त्यासाठी विविध देवदेवतांची नावंही […]

कुटुंबनियोजनासाठी आग्रही भारतभाग्यविधाता बाबासाहेब : प्रा.हरी नरके मुंबई प्रांताचे आमदार असताना ओ.बी.एच. स्टार्ट कमिटीचे सदस्य म्हणून डॉ. बाबासाहेबांनी १९३० साली सर्वप्रथम ओबीसी प्रवर्गालाही कायदेशीर मान्यता व संरक्षण दिले जाण्याची शिफारस केली होती. अनु. जाती व जमाती यांच्यासोबतच ओबीसी हा अंगमेहनती कष्टकरी वर्ग असल्याने त्यालाही घटनात्मक सवलती द्यायला हव्यात असा त्यांनी […]