“अत्याचारी गावांतील” “दलितांचे धरणग्रस्तासारखे””नजीकच्या शहरांमध्ये पुनर्वसन करा!” ■उद्धव ठाकरे यांच्याकडे आंबेडकरी लोक संग्रामची मागणी■ ================= मुंबई, दि,८ मे २०२०: हिंसक अत्याचार घडणाऱ्या गावांतील दलित,बौद्ध आणि तत्सम अनुसूचित जातीच्या सर्वच कुटुंबांचे स्थलांतर करावे. त्यांचे नजीकच्या शहरात प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठीच्या १९९९ च्या कायद्यातील तरतुदींप्रमाणे धरणग्रस्ताच्या धर्तीवर सामाजिक न्याय खात्यामार्फत पुनर्वसन करण्यात यावे, […]

अरविद बन्सोड मृत्यू:”ठाकरे सरकार” “एस आय टी ” नेमा! *********************** दिवाकर शेजवळ *********************** अरविंद बन्सोड -मृत्यू प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक SIT नेमून चौकशी करावी! 1) नागपूर जिल्ह्यातील पिंपळदरा या गावातील ( तालुका : नरखेड) अरविंद बन्सोड (३०वर्षे) या बौद्ध तरुणाचा दिनांक २७ मे […]

संशयास्पद असतांना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. -ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर नागपूर येथील उच्चशिक्षित सामाजिक, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असतांना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य […]

आणि ‘निलसागरा’चे डोळे पाणावले ! *************** भीमप्रकाश गायकवाड – **************** युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या नावाची अशांत हस्ती- शांतिस्वरूप आज अचानक शांत झाली आणि ‘निलसागरा’चे डोळे पाणावले ! भारतीय बौद्ध महासभेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष, द्रष्टा विचारवंत, परखड वक्ता, धम्माचा अभ्यासक, बहुआयामी लेखक, ‘सम्यक’ प्रचारकाचं सोडून जाणं मन-मतिष्क बधीर करणारं […]

हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?. ************ सागर रामभाऊ तायडे www.ambrdkaree.com ************ अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवते ते शिक्षण देणारा देशच महासत्ता असतो. अमेरीकेने हे सिद्ध केले की तो सुशिक्षित लोकांचा देश आहे.एका अश्वेत (काळ्या किंवा कृष्णवर्णीय) अमेरिकन नागरिकाला वर्णद्वेषातुन झालेल्या पोलीसी मारहाणी विरोधात व्हाईट हाऊस घेरले जाते. सर्व काळे गोरे […]

बौद्धाचार्य शांती स्वरूप बौद्ध जी का दुःखद निधन !. ****************** डॉ.सुरजित कुमार सिंग- दिल्ली ****************** बाबासाहेब के किए हुए नामकरण की गरिमा उन्होंने हमेशा कायम रखी। महाराष्ट्र के बौद्धों से यदि पुछा जाए की दिल्ली में आपका कौन सा परिवार है तो निश्चित ही वे कहेंगे कि शांतिस्वरूपजी का परिवार […]

आंबेडकरी कविता:तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली. ●●○●●●○●●●●●●●●●●●●●●●●● कवी : हर्षा बोले ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● तिने एकदा कविता लिहायला सांगितली तिच्या सुंदर डोळ्यांवर डोळ्यातल्या डबडबणा-या अश्रुवर अश्रु ओघळणा-या गालावर गालाखालील ओठांवर ओठातल्या शब्दांवर,शब्दांच्या भावनांवर तिच्या आखीवरेखीव नितंबावर स्तनावर, योनीवर,मासिक पाळीवर अन नवीन जन्म देणा-या गर्भधारणेवर तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली विचार […]

दलित पँथर चा वर्धापनदिन:एकसंघ आंबेडकरी चळवळ उभी राहायला पाहिजे. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ मिलिंद चिंचवळकर www.ambedkaree.com ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆ आंबेडकरी चळवळीत सोनेरी पान समजल्या जाणार्‍या दलित पँथरची निर्मिती, उदय अन्याय अत्याचार, त्यातच तथाकथित रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाचा संधीसाधूपणा, सामाजिक आर्थिक स्थिती, जाणिवा आणि सांस्कृतिक संघर्ष अशा अनेक प्रश्नी तरुण वर्गातील कमालीच्या चिड व नैराश्यातूनच झाली आहे. […]

शतदा वंदन! ********* दिवाकर शेजवळ ********* 27 मे हा रमाईंचा तर 29 मे हा माईसाहेबांचा स्मृतिदिन। अवघा एक दिवसाचा फरक हा त्यांच्या असीम त्यागाच्या साम्यासारखाच लक्षणीय योगायोग। रमाई यांनी काटेरी जीवन मार्गात खस्ता काढत ‘महापुरुष’ घडतांना बाबासाहेबांना निग्रहाने साथ दिली.संकटांच्या वणव्यात होरपळ सोसत अखेरीस समर्पण दिले. तर, माईंनी व्याधी विकाराने […]