भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला जानेवारी २६ जानवारी १९५०   पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत  असून हिची हिंदी भाषेत प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे .महामानव बाबासाहेब तथा बाबासाहेब डॉक्टर बी.आर.आंबेडकर […]

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी वैचारिक वारसा सांगणारे ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. ९८ व्या […]

पद प्रतिष्ठा आणि संघटना भारतात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात संस्था,संघटना आणि राजकीय पक्ष यांचे मुबलक प्रमाणात निर्मिती होत आहे. त्यात आम्ही जात धर्म मानत नाही असे सांगणारे ही जाती पोट जातीच्या संघटना आणि त्यांचे राष्ट्रीय पातळीवर महासंघ निर्माण होत आहेत,त्यातील प्रत्येक नेता हा कोणत्यानां कोणत्या पक्षाचा व विचारधारेचा शिष्य भक्त असतो.त्याला […]

संतप्त भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रोखली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी . भुसावळ येथे दौऱ्यावर असणारे जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आज भारिपबम च्या कार्यकर्त्यांनी गाडीला घेराव घातला .जळगाव जिल्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही तडे जळगाव ला दुष्काळ ग्रस्त म्हणून बजाहिर करावे अशा अनेक मागण्या बऱ्याच दिवसांपासून असून पालकमंत्री त्याकडे […]

अवनी, मूर्ख होतीस तू. मी म्हणते, राहायचंच कशाला त्या जंगलात? जंगल हे काय घर असतं? तुझ्यासाठी असेल गं वेडे, पण आमच्यासाठी तो स्रोत असतो. लाकडाचा, खनिजांचा, साधनसंपत्तीचा. अगं हो, तुझं घर असेल ते, पण पहिला हक्क माणसांचा होता ना त्यावर. अवनी नावाची एक वाघीण, तिचे दोन बछडे तिथे राहतात याच्याशी […]

   शिवसेना दुतोंडया सापासारखी-अड प्रकाश आंबेडकर   मुंबई : शिवसेना बोलते एक आणि करते एक. लोक आता मुर्ख राहिलेले नाहीत, अशा कडक शब्दात भारिप बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अड प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका . उद्धव ठाकरे यांच्या नुमत्याच जाहीर केलेल्या अयोध्या दौऱ्याचाही प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला. उद्वव ठाकरेंनी राम मंदिर […]

समाजात मनुस्मुर्ती आजही जिवंत आहे……? भारतीय स्रीला युगांयुगाच्या तरुंगात ठेवणारी व्यवस्था म्हणजे जातीव्यवस्था त्याची आचारसंहिता म्हणजे मनुस्मुर्ती त्या नुसार स्रियांना आर्थिक अधिकार अथवा आर्थिक स्वत्रांत्य नाकारणारी व्यवस्था.मनुस्मुर्तीचे कायदे स्रीयाच्या सामाजिक श्रमावर पुरुषाची मालकी असावी असे सांगते. ज्या मनुस्मुर्तीने उच्च जातीय स्रीला घराच्या बाहेर श्रम करण्यास नाकारत होती.तीच उच्चजातीय स्री आज […]

  पोलादी (लोह) पुरुषाला देखील वाकविणारे बाबासाहेब….!  ३१ ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हटले जाते. सरदार वल्लभभाई पटेलांनी तर जाहीरपणे स्टेटमेंट ही दिलं होतं की, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेतली आहे.’ यावर उत्तर देताना अतिशय […]