धम्माचे आचरण नसल्यामुळे घर वापसी? – लेखक सागर तायडे भारतात राजकीय सत्ता परिवर्तन झाल्यामुळे प्रचंड उलथापालथ होत असतांना दिसत आहे.त्यामुळे अल्प संख्याक मागासवर्गीय समाजाची देशभरात मुस्कटदाबी होत असतांनाच अन्याय,अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यांची दखल मागासवर्गीय समाजाने गांभीर्याने घेतली पाहिजे होती.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की सत्ता ही हर समस्या […]

माझे अज्ञान दूर होईल का ?  – सागर तायडे जगात ज्यांनी मानव जाती साठी ऐतिहासिक कार्य केले.त्यांना एक तर महापुरुष महामानव,संत,महंत,महाराज,राजे महाराजे,सम्राट असा अनेक नांवाने ओळखल्या जाते.त्यांचा जन्म,आई,वडील, त्यांची जन्मभूमी कर्मभूमी,शिक्षण आणि मूत्यू याची नोंद असते.यासर्वाची माहिती मानव कल्याण करणाऱ्या माणसा करिता आणि संस्था करिता प्रेरणादायी असावी या करिता त्यांची […]