लढवय्या लोकांनी पाय का धरावे….! महामानवांचा आदर्श आपल्या रगारगात भरलाय.आम्ही आमचा वैचारिक बाप म्हणुन महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो. त्यांच्या संघर्ष गाथाचे परायण ठता बसता करत असतो. जगलो तरी भीम वचनाने अन मेलो तरी भीम वचनाने …! कित्येक अस्थिर मनांना ,विचारांना अन धर्मवाद जातिवादात भरकटलेल्या अनेकांना त्यांच्या मानात जागृतीची […]