मानवधर्माचा प्रेषित आंबेडकर हे हिंदुधर्माचे शत्रू आहेत असे जे म्हणतात त्यांना आंबेडकर सुतराम समजले नाहीत . हिंदुधर्माचे आणि समाजाचे जातीभेदाने,अस्पृश्यतेने आणि भिक्षुकशाहीने वाटोळे केलेले असून त्यांच्या कचाट्यातून त्यांची जर ताबडतोब मुक्तता केली नाही आणि स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव ह्या तत्वांच्या पायावर हिंदुधर्माला आणि समाजाला ‘नवजन्म’ दिला नाही तर देशाला मिळालेले स्वातंत्र्य […]