भारतीय संविधानाचा विजय-कर्नाटकात प्रत्यय

अखेर आततायी करणाऱ्या राजकीय पक्षाच्या शहाणपणा ला चाप !!!

बहुमत सिद्ध न केल्याने भाजपचे सरकार कोसळले ……!

केवळ मोठा पक्ष असून चालत नाही तर ते बहुमत सिध्द करावे लागते हा संविधानाच्या पहिली कसोटीवर भाजपा नापास .

लोकशाहीची नाडी दाबण्याचा विचार करणाऱ्या राजकारण्यांना दिली सविधानानेच चपराक.

भारतीय संविधानच भारताची लोकशाही उत्तमपणे टीकवू शकते हे सिध्द झाले.संविधानाचा योग्य वापर केला व नीट नियम पळाले की अराजकता थांबता येते.

मुख्यमंत्री होणे सोप्प आहे फक्त राज्यपाल आपला ओळख असलेेला पाहीजे पण हेही लक्षात ठेवा
भारतीय संविधान तुम्हाला तुमची जागा दाखऊन देण्यात सक्षम आहे.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

ऐतिहासिक क्रांतीभुमी महाड मध्ये भारिप बहुजन महासंघाची पक्ष बांधणीला जोरदार सुरुवात

सोम मे 21 , 2018
Tweet it Pin it Email ऐतिहासिक क्रांतीभुमी महाड मध्ये भारिप बहुजन महासंघाची पक्ष बांधणीला जोरदार सुरुवात   दिनांक १८.०५.२०१८ रोजी भारिप बहुजन महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिपकदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाडमध्ये भारिप बहुजन महासंघाची पक्ष बांधनीला जोरदार सुरवात झाली  आहे, यात प्रामुख्याने निलेश सकपाळ सह दिपक गायकवाड यांनी पुढारकार घेउन […]

YOU MAY LIKE ..