१८ फेब्रुवारी १९२७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई विधी मंडळात शपथ विधी.

आज दिनांक १८ फेब्रुवारी १९२७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई विधी मंडळात शपथ विधी.

इंग्रजांनी….. त्यांना विधी मंडळात सामावून घेतले..…पुढे

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर देश हितासाठी राजकीय मतभिन्नता असून ही सत्तेत सहभागी होतात पण जेव्हा राजकरणातून आपल्या प्रामाणिक मताचा अनादर झाल्याने अर्थातच हिंदू कोड बील नामंजूर झाल्यानंतर त्याच पदाचा राजीनामा ही देतात.

एका महान नेत्यांचा हा आदर्श आताचे नेते त्यांच्या नावावर राजकारण करून स्वार्थासाठी पदाला चिटकून राहतात हे पाहिल्यावर कीव येते.

(उपरोक्त फोटो दुसरा आहे)
-संकलन विनोद पवार -कल्याण

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आंबेडकरी नेतृत्वाने लाचारी आणि हुजरेगिरीच्या राजकारणाला हद्दपार करायला हवे .

मंगळ फेब्रुवारी 19 , 2019
Tweet it Pin it Email आंबेडकरी नेतृत्वाने लाचारी आणि हुजरेगिरीच्या राजकारणाला हद्दपार करायला हवे . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी देशभर करोडोंच्या संख्येने आहेत दिवसांगणिक त्यात लाखोंची भर पडत असते ज्या व्यक्तीने महामानवांचे विचार वाचले ,अभ्यासले की यी व्यक्ती महामवांचा अनुयायी होतो त्याला जातीचे, धर्माचे ,प्रांताचे वा देशाचे बंधन […]

YOU MAY LIKE ..